चौथा टप्पा निवडणूक! देशात ६२.४१ टक्के तर महाराष्ट्रात ५२.७७ टक्के मतदान
मुंबई/सोमवार देशात दहा राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात 62.41% इतके मतदान झाले तर महाराष्ट्रात 52.77% इतके मतदान झालेदेशातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 79.29% इतके झाले तर सर्वात कमी मतदान 37.66% इतके जम्मू-काश्मीरमध्ये झाले महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का घसरला महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये जेमतेम 52% इतके मतदान झाले यामध्ये सर्वाधिक सात पॉईंट सात टक्के मतदान…
