कोल्हापूर बंदला हिंसक वळण -पोलिसांचा लाठीमार, इंटरनेट बंद
कोल्हापूर – औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या स्टेटस मध्ये कोल्हापुरात हिंसाचार उसळला होता . काल कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागताच पोलिसांना लाठीमार करावा लागला. आता खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आलीआहे.कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं होतं, त्यानंतर हा राडा झाला. त्यानंतर शहरातील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली….
