ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे
मनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष सोडताना त्यांनी पक्षप्रमुख उढव ठाकरे यांच्यावर टीका केली .पक्षप्रमुख कोणाचे ऐकत नाहीत, बोलायला देत नाहीत अशा प्रकारचे त्यांनी आरोप केले तर शिंदेंची मात्र स्तुती केली
Similar Posts
खान बहादुर भाभा कुर्ला रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी -छोट्या संस्थांच्या पोटावर पाय देऊन बड्याना कंत्राटे
मुंबई/ पालिकेतील टेंडर घोटाळे काही नावे नाहीत पण एखाद्या कामाचे तोंडी टेंडर काढून ते मंजूर करण्याचा भयंकर प्रकार पालिकेच्या भाभा कुर्ला रुग्णालयात सुरू आहे.आणि आता त्याविरुद्ध छोट्या कंत्राटदार सेवा संस्थांनी आवाज उठवून पालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे . दिनांक ८ जून 2022 बहुउद्देशिय 33 कामगार पुरविण्याच्या कामाच्या कंत्राट बाबत असाच झोल झालेला आहे ….
लॅपटॉप चोरणाऱ्या राजस्थानी टोळीचा पर्दाफाश दोघांना अटक
पनवेल/मुंबई,नवी मुंबई,ठाणे येथील रिलायन्स, विजय सेल्स, क्रोमा,किंगज आदींच्या शो रुंद मधून डेमोसाठी ठेवलेले लॅपटॉप चोरणाऱ्या राजस्थानातील एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून१२,१०,३३७ रुपये किमतीचे ८ लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जप्त केली आहे या प्रकरणी धरंम सिंह ममीना(३८) पिलोदा,सवाई माधोपुर , राजस्तान आणि आशीष कुमार मीना(२६) नाडोन्टी,करोली राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे .आरोपींच्या…
गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद – २ वर्षांसाठी रद्द
मुंबई : एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा…
माथेरान मध्ये हाताने रिक्षा ओढण्याची पद्धत थांबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली/महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानला हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षाबाबत सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अमानवी प्रथा तातडीने बंद करायला हवी. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रिक्षामधून ओढणे हे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनीही सुरू राहणे म्हणजे संविधानासाठी खेदजनक आहे असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. इको सेंसेटिव्ह झोन असल्याने या परिसरात वाहनांना बंदी आहे. त्यामुळे…
मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. शहरातील सदर…
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाची पहिली यादी जाहीर
मुंबई / मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झालेली आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान मुंबई/अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत…
