मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने, विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचाराची रणनिती बदलावी लागणार
मुंबई- दक्षिण मुंबईत गेली दोन टर्म खासदार म्हणून अरविंद सावंत हे निवडून येत आहेत. गेल्या सव्वादीडवर्षां पूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे हे 50 आमदारांना सोबत घेत भाजपाला मिळाले आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीम्हणून शपथ ग्रहण करून विराजमान झाले.त्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काही आमदारांना…
बेस्ट कर्मचाऱ्याकडून २६ डीसेबरला काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई : बेस्टचा परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात असतो. मात्र हा तोटा कसा भरून काढायचा यावर सरकारने कधीच गांभीर्याने विचार केला नाही. मात्र हा तोटा असाच राहिला आणि सरकार किंवा पालिकेकडून मदत मिळाली नाही तर लाखो मुंबईकरांची सेवा करणरा हा परिवहन उपक्रम कायमचा बंद पडेल आणि या उपक्रमातील हजारो कर्मचारी देशोधडीला लागती. त्यामुळे पालिकेने या उपक्रमाला…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात श्रमिकच्या मातीत पुन्हा धडधडले सहा दशकांचे हृदय
‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांना मानाचा मुजरामुंबई, दि. १२ (क्री.प्र.) : ‘कबड्डी कबड्डी’च्या घुमणार्या जयघोषात श्रमिक जिमखान्याच्या लाल मातीत जणू काळ थांबला आणि सहा दशकांच्या आठवणी पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात दरवळल्या. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रमिक जिमखान्याने आपल्या हीरक महोत्सवी सोहळ्यात केवळ कार्यक्रम नाही, तर एक जिवंत इतिहासच साकारला. विशेष…
उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .
उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे महाड शहरातील नागरिक व व्यापारी पुर्णता उध्वस्त झाला असुन या पुरग्रस्तांचे सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे . तेव्हा या पुरग्रस्त नागरिकाना एक हात मदतीचा म्हणुन उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲड अनिल बागुल…
