मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे मंदिर बंधू असा इशारा देताच . राजकारणात मश्गूल असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली आणि त्यांनी डाराडूर झोपलेल्या प्रशासनाला जागे करून तातडीने कारवाई करायला लावली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले याला म्हणतात जहाल आणि आक्रमक हिंदुत्व! दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे आणि इतर लोक शिवसेनेतून का फुटले आपण पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी उध्दव ठाकरे यांनी कसे घाणेरडे राजकारण केले याची माहीत दिली .तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण उद्धवला पेलवला नाही तो शिंदेंना तरी पेलवेल का असा सवाल करून शिंदेंनी उद्धवच्य सभे पाठोपाठ सभा घेत फिरण्यपेक्षा महराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले .त्याच बरोबर निवडणुका घेवून एकदाच काय तो महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा प्रश्न सोडवावा असे ही सांगितले.
Similar Posts
माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना…
धनुष्यबाण कोणाचे निकाल 30 जानेवारीला
दिल्ली – धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे व ठाकरे गटांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला . दोघांनीही आपापली बाजू मांडली आता दोघांनाही त्यांचे लेखी म्हणणे मांडायला सांगण्यात आले असून या प्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारीला असून त्याच दिवशी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा निकाल लागणार आहे शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात…
भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
जामनेरमध्ये भारतातील सर्वात मोठा ‘नमो कुस्ती महाकुंभ’ जामनेर, दि. ५ (क्रीडा प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा १३ कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील १०० पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या ११ फेब्रूवारीला जामनेरकरांना लाभणार…
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या कटारियल अटक
श्रीनगर/काश्मीरातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदद करण्याऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसुफ कटारिया असे त्याचे नाव असून, तो दक्षिण कश्मीरातील आहे. त्याने २२ एप्रिलला लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.मोहम्मद यूसुफ कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा (टीआरएफ) दहशतवादी असून त्याच्यावर…
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई -: आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत
आंबवकर सेवासंघ (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) या संघटनेची पहिली कार्यकारणीची सभा मुंबई येथे संपन्न.
आंबवकर सेवा संघ (नोंदणीकृत) मुंबई – रत्नागिरी यांची पहिली कार्यकारणी सभा विक्रोळी येथे पार पडली. सदर संघटनेचे कार्यक्षेत्र हे मुबंई व रत्नागिरी येथे आहे.आंबवकर सेवासंघ या संघटनेचे महत्वाचे उद्देश्य हे मूळ वतन आंबव या गावातून विखूरलेल्या समस्त आंबवकर भावकीस (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) यांस एकत्र आणणे व त्यांची सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक प्रगति करणे हे आहे. सर्व भावकी समाजामधे…
