मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
Similar Posts
चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांकडून दखल पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई/चिपी,दि. ९ : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर् यांवर झालेल्या अन्यायाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत यांना केल्या आहेत.चिपी विमानतळासाठी एकूण ३०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील सुमारे १७५ हेक्टर जमिनीला एकरी अवघा ६०० रुपये वा हेक्टरी १५००…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?..भाजप नेते बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
आता सहकार क्षेत्रातील घोटाळे बाजांची खैर नाही-
मुंबई/महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक बोलावली होती या बैठकीच्या माध्यमातून अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घ्यायला सर्वात केल्याने आता सहकार क्षेत्रातील लुटारूंनी खैर नाही असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई…
उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात
: मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
भिवंडी तालुक्यातील खारबाव इथं भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर आक्रोश आंदोलन… मुख्यमंत्री दखल घेतील काय?
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील तब्बल 70 एकर पेक्षा जास्त शेत जमिनीच्या सात बारा वरील पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे महसूल विभागाने कमी करून सावकाराची नावे लावल्याने भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन शनिवारी आक्रोश आंदोलन केले आहे.भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील शेतकरी केल्या शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जामीन कसत असून भाताचे उत्पन्न घेत आहे…
