मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांचे मुंबईहून विशेष विमानाने देहरादूनकडे प्रस्थान झाले.
Similar Posts
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचण्याच्या तयारीत शेतकरी व सरकार यांच्यात संघर्ष अटळ
दिल्ली – शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस…
पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
रामनवमीच्या यज्ञाला इंदोरमध्ये गालबोट
मंदिराच्या विहिरीवरील छत कोसळून १५ भाविकांचा मृत्यूभोपाळ – आज सर्वत्र रामनवमीचा उत्साह सुरु असतानाच मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये एक भयंकर दुर्घटना घडली. मंदिरात रामनवमी निमित्त यद्न्य सुरु असतानाच मंदिरातील विहिरवरचे छत कोसळून अनेक भाविक विहिरीत पडले या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या…
समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
“ यावेळी उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या…
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
