मुंबई/ पालिकेच्या घनकचरा विभागातील सहायक अभियंता अमित शेट्ये यांची नुकतीच जी- दक्षिण विभागात बदली करण्यात आली . शेट्ये है अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अभियंता म्हणून ओळखले जातात. त्यांनी ई प्रभागात काम करताना कर्मचाऱ्यांना आणि कंत्राटदाराणा चांगली शिस्त लावली. तसेच त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेत होते त्यामुळे प्रशासनाचा फायदा झाला.
Similar Posts
चिकन मटण बंदीच्या वादात मनसेची एन्ट्री
मुंबई /आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दीन आहे.त्यामुळे देशात स्वातंत्र्य दिनाचे भरगच्च कार्यक्रम आहेत.पण महाराष्ट्रात मात्र ५ महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्रीला बंदी केल्याने वाद निर्माण झाला आहे.या वादात आता मनसेनेही उडी घेतली असून, मटण चिकन विक्री बंदीला राज ठाकरेंनी विरोध केला आहे.कोणी काय खायचे हे सरकारने सांगू नये. असे म्हणत त्यांनी मटण बंदीच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
नवी मुंबईत अमित ठाकरेंसह ७० मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई/राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह…
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार
पुणे/राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले मात्र आता राष्ट्रवादीचे मावळचे खासदार अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने पवारांना आणखी एक मोठा धक्का बसलाय अमोल कोल्हे हे मावळ मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते लोकसभेतील त्यांचे काम अत्यंत चांगले होते लोकसभेतील त्यांची भाषणे ही चांगली गाजली त्यामुळे शरद पवार त्यांच्यावर खुश होते परंतु…
मग पालिकेने इलेक्ट्रिक वाहने घेतलीच कशाला -आणि कोणाच्या फायद्यासाठी
मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने…
मराठा आरक्षणासाठी पुन्हा जरांगेचे उपोषण -मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला
मुंबई- मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आश्वासन दिले होते पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम…
