मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना राष्ट्रवादीत मतभेदाची गुढी
गृहमंत्री पदावरून आघाडीत बिघडी ?मुंबई/ भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करूनही गृहमंत्री कारवाई करीत नाहीत त्यामुळे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे घ्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असून राष्ट्रवादीने त्यास नकार दिला आहे त्यामुळे आता गृहमंत्री पदावरून आघाडीत बीघाडी निर्माण झाली आहे.सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात निकराची लढाई सुरू आहे. आणि आघाडीचे सरकारं असूनही तसेच भाजपच्या…
पोलिसांची सरकारकडून क्रूर चेष्टा फक्त ७५० रुपये दिवाळी भेट
मुंबई/ क रोणा काळा त स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी बारा बरा तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांची महाराष्ट्र सरकारने ७५० रुपये दिवाळी भेट देऊन क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे खासगी कंपन्या आणि सरकारच्या विविध आस्थापना मधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनाही दिवाळी निर्मित २० हजार…
किरीट सोमय्यंच्या अटकेची तयारी सुरू ; कोल्हापुरात नो एंट्री
मुंबई – महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे माजी खासदारकीरीत सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्याला प्रशासनाने विरोध केला असून तिनं कोल्हापूर जिल्हा बंदीची नोटिस बजावण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर सरकारने त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे ही माहिती स्वता सोमय्या यांनीच दिली .सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसणं मुश्रीफ यांचा 127 कोटींचा घोटाला…
एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. या दस्तऐवजानुसार, गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC…
सत्ता संघर्ष – पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
नवी दिल्ली – महाराष्ट्र सत्ता संघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे . हे प्रकरण बोर्डावर प्रथम असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले .आता सात न्यायमूर्तीच्या घटनापिठाकडे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय 14 फेब्रुवारीला होणार आहे .सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सोळा अपात्र आमदार बाबत सुनावणी झाली . सर न्यायाधीश चंद्रवृड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य घटनापीठ समोर सुनावणी झाली…
