मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
Similar Posts
गीतेंच्या गीत गायनाचा राष्ट्रवादीकडून समाचार .
मुंबई/ काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन राष्ट्रवादीची निर्मिती झाली त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाही अशी पवारांवर घणाघाती टीका करणाऱ्या शिवसेना नेते अनंत गीते यांचा राष्ट्रवादीने चांगलाच समाचार घेतलाय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की गीते यांना शिवसेनेतील लोकही जिथे विचारात नाही .तिथे त्यांच्या विषयी काय बोलणार शरद पवार…
भारतात लोकसंख्येचा स्फोट चीनलाही मागे टाकले
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताने चीनला मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने जागतिक लोकसंख्या अहवालजाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या १४२८. ६ मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२५. ७ मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा२. ९ मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी…
बोमई विरुद्ध महाराष्ट्रात संताप
मुंबई/ सांगली जिल्ह्यातील. 42 गावे कर्नाटकात येणार आहेत असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे . दरम्यान महाराष्ट्राची एक इंचही जामीन कर्नाटकला देणार नाही उलट कर्नाटकात असलेला मराठी भाषिक प्रदेश कायदेशीर मार्गाने महाराष्ट्रात असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर फडणवीस यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे…
न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील नामंकित भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल ..
भिवंडी दि 4- अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आदी प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिक प्रकाश नानाजी पटेल यांच्यासह त्यांचे भाऊ व व्यवस्थापकावर दलित समाजातील युवकाला शिवीगाळ व अंगावर धावून गेल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ….
बदलापुरात गरीब महिलांच्या गर्भाशयातील अंडशयाची तस्करी! मोठे रॅकेट उघडकीस चौघींना अटक
मुंबई/मानवी तस्करीचे खळबळजनक प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. दर दिवशी गुन्हेगारीचं एक नवं कृत्य विचार करायचा भाग पाडत असताना आणि डोक्याचा झिणझिण्या आत असतानाच आता आणखी एका प्रकरणानं नागरिकांसह पोलीस यंत्रणेलाही धक्का दिला आहे. कारण ठरतंय ते म्हणजे बदलापूर इथं सुरू असणारं अंडाशयाच्या तस्करीचं रॅकेट. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी…
वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर मतदान – अमित शाहची विरोधकांवर सडकून टीका
नवी दिल्ली – बहुचर्चित वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात आले . दरम्यान आज । । राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेच्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना काँग्रेसला मुस्लिमाना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवायची आहे असा आरोप केला ,संसदेत लोकसभेत मंगळवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम…
