मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
उद्यान कंत्राटदारांची मुजोरी वाढण्याचे कारण कंत्राटदाराच्या सिक्युरिटी डिपॉझिट मध्ये दडले आहे
मुंबई- महापालिका मुजोर कंत्राटदाराने पुन्हा 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या – उद्यानाची देखभाल रखडणारमुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे तीनशेहून अधिक उद्याने मैदाने वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या पण पालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा मुजोर कंत्राटदाराने 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केले. स्थायी…
तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
मान्सून महाराष्ट्रात दाखल पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबाई
मुंबई :मुंबई – महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची वाट पाहत होती तो पाऊस रविवारी पहाटे पासून कोसळू लागला. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले भायखळा.,परेल,मिलन , अंधेरी आणि दहिसर सबवेत पाणी तुंबल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली होतीभारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश,…
भाजपाच्या संकल्प पत्रात घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले संकल्प पत्र म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे .या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पडण्यात आला आहे .त्यामध्ये २०१७पर्यंत लखपती दीदी तयार करण्याची योजना आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत भावंतर योजना आणण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. प्रत्येक गरिबाला अन्नधान्याचे नियोजन व वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरून २१००…
अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; महायुती सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला.१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला. मंत्रिमंडळात नेत्यांची नावे –१….
ठाकरे बंधूंचे एकी झाल्यास महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता
पुणे/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.काँग्रेसचा एक गट या युतीबाबत सकारात्मक आहे तर दुसरा गट मात्र विरोधात आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच आहे मात्र राज ठाकरेना माविआ मध्ये घेण्याबाबत आघाडीच्या नेत्याशी चर्चाकरावी लागेल असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले.ठाकरे…
