मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते
Similar Posts
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
बाळासाहेबांचे नाव फितुरानी पळवले- शिवसेनेला मशाल!
दिल्ली/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्या मध्ये नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून जो वाद होता तो निवडणूक आयोगाने त्यांच्या पद्धतीने संपवला आहे.शिंदे गटाला नाव मिळाले आहे बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव गटाच्या शिवसेनेला नाव मिळालं आहे . उद्वव बाळासाहेब शिवसेना तसेच शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवल्या नंतर…
गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद – २ वर्षांसाठी रद्द
मुंबई : एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा…
महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा-उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल
नागपूर – महाविकास आघाडीच्या आजच्या व्जर्मूथ सभेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज्यातलं शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला बोल केला तसेच मोदींवरही कठोर शब्दात टीका केलीमहाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन…
अँटॉप हील येथील बेकायदा चिकन शॉपवर पालिकेची कारवाई
मुंबई/ अँटोप हील च्या कोकरी आगार परिसरात काल पालिकेच्या विशेष पथकाने बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या सहा चिकन शोपवार कारवाई केली यावेळी दुकानातल्या एका कामगाराने पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस घटनास्थळी येताच त्याने पळ काढलाअँटॉप हिल आगर भागात बेकायदेशीर चिकन शोप चालवली जात असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती सादर माहिती मिळताच पालिकेचे विशेष पथक…
कॉंग्रेस हा लोकशाही विरोधी पक्ष आहे – भाजपाचा कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया संथ गतीने झाल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. निवडणूक आयोगाने मतमोजणीनंतर २० दिवसांनी १६०० पानांचे उत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले. आयोगाच्या उत्तरानंतर ‘काँग्रेस हा लोकशाहीविरोधी पक्ष आहे,’ म्हणत भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने काँग्रेस…
