मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस
राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीसमुंबई/छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर ची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस दिले जाईल असे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी जाहीर केले आहेराहुल सोलापूरकर यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेताना तिथल्या अमलदाराला लाच दिली होती…
टिव्ही अभिनेत्री व मॉडेला अटक- मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई/ लॉक डाऊन च फटका मनोरंजन विश्वाला सुधा बसला. अनेक चित्रपटांच्या टिव्ही मालिकांच्या शूटिंग थांबल्या त्यामुळे पैशाची चणचण भासू लागल्याने मालिका व सिनेमात दुय्यम भूमिका करणाऱ्या काही अभिनेत्री आणि मॉडेल वेश्यां व्यवसायाकडे वळल्या असून काल पोलिसांनी जुहू मधील एका पंचतारांकित हॉटेल वर छापा टाकून एक मॉडेल आणि अनेक टिव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्री…
अवमान याचिकेवरील सुनावणी सोमवारी एस टी कामगारांचा संप सुरूच राहणार
मुंबई/ न्यायालयाच्या आदेशानंतरही एस टी कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे . मात्र त्यावरील सूनवणींबई उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे .दरम्यान काल राज्याच्या वेग वेगळ्या भागातून असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केले .त्यांना मंत्रालयावर मोर्चा काढायचा होता पण पोलिसांनी परवानगी नाकारली ….
