मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश झाले आहेत . राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर त्याच्या समोरच दुप्पट भोंगे लावून त्यावर मोठ्याने हनुमान चालीसा लावावा असा राजने आदेश दिला .त्यानंतर घाटकोपर चांदिवली आदी भागात मनसैनिकांनी मशिदी समोर तसेच आपल्या शाखांवर भोंगे लाऊन हनुमान चालीसा सुरू केला .पण पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र राजच्या त्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपातील तरुणही खुश झाले आहेत .त्यामुळे कदाचित भविष्यात शिवसेना आणि इतर पक्षातील तरुण मनसेत येऊन मनसेची ताकद वाढू शकते
Similar Posts
महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा
मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर मंदिर रात्रभर खुले राहणार आहेयंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे… त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे…महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे…. संजय…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारचा पराभव
पाच जिल्हा परिषदांची पोट निवडणूक जाहीर*ओबीसी आरक्षण विनाच निवडणूक होणार*१५ ते २० सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*२१ सप्टेंबर उमेदवारी arjachi छाननी*२९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख*५ऑक्टोबरला मतदान*६ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई/ ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत असा निर्णय महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी घेतलेला असताना सर्वोच्च न्यायालयात याबाबत बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशि ठरल्याने अखेर…
अनिल परब यांची ई डी कडून ८ तास चौकशी
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल परब यांनाही ई डी च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे . आज अनिल परब यांची ई डी कार्यालयात तब्बल ८ तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या चौकशीतून ई डी l ला नेमकी काय माहिती मिळाली हे आता त्यांच्यावरील पुढील कारवाई नंतर कळेल पण अनिल परराब हे उद्धव…
येत्या शनिवारी पार्ल्यात दोन माजी कसोटीपटूंचा उलगडणार जीवनप्रवास
एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्स करणार दिग्गजांचा सन्मान ‘गट्स अँड ग्लोरी’ कार्यक्रमात अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी यांच्याशी गप्पा क्रीडा प्रतिनिधी/मुंबई ‘द ग्रेट वॉल’ अंशुमन गायकवाड आणि ७०च्या दशकात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय मध्यमगती गोलंदाजीचे प्रतिनिधित्व करणारे उमेश कुलकर्णी यांचा जीवनप्रवास विलेपार्ले येथे उलगडणार आहे. एजिस फेडरल लाइफ इन्श्युरन्सच्या वतीने विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात…
मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही -मुख्यमंत्री
मुंबई – निवडणूक आली कि काही लोक मुंबई केंद्रशासित करण्याचं आवई उठवतात पण मी मुंबईची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितले तसेच मी छोटी आव्हाने स्वीकारीत नाही मोठी आव्हाने स्वीकारतो अशा शब्दात आदित्यवर पलटवार केला. ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत…
