मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .
Similar Posts
हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद
मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान हिंदी भाषेचा विरोध कायम ठेवून मनसेने आता मराठी जागर परिषद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक भागात मराठीचा आग्रह धरला जाणार आहे. मराठीच्या व्याप्तीसाठी मराठी साहित्यिकांची मदत घेतली जाणार आहे .हिंदी विरुद्ध अशा तऱ्हेने…
आगरीपाडा येथील अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोंना
मुंबई/कोरोंनाचा प्रादुर्भाव ओसरला असे वाटत असतानाच आगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील २२मुलाना कोरोणाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहेआगरीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथ आश्रमातील मुलांची कोरोंना चाचणी करण्यात आली होतील तिचा अहवाल आला असून त्यात २२ मुलांचे रिपोर्ट पोंजीटीव्ह आले यात चार मुले बरा वर्ष वयोगटातील असून त्यांचे नायर रुग्णालयात उपचार केले जाणार…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
देशातील ३३४ पक्षांची मान्यता रद्द!निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली/केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील ३३४ नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (आर यू पी पी एस) निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई…
मालेगाव मनी लाँड्रिंग प्रकरणाचा धार्मिक कारणांसाठी वापर ?
नाशिक – मालेगाव मनी लाँड्रिंग प्रकरणाचा धार्मिक कारणांसाठी वापर केला गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु आहेमालेगावशी संबंधित १२०० कोटींहून अधिक रकमेच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चालू तपासात, अंमलबजावणी संचालनालयाने शेल कंपन्यांच्या २१ बँक खात्यांमधून डेबिट आणि क्रेडिट व्यवहारांद्वारे ८०० कोटी रुपयांचा मनी ट्रेल ओळखला आहे….
मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा
मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्रीय नेत्यांवरही टीका केली होती त्यावर पलटवार करताना मुंबईतील परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी शहा यांच्यावर टीका केलीस तर याद राख अशी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरें इशारा दिली आहे.राजधानी मुंबईत सोमवारी…
