मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .
Similar Posts
मनसेची महायुतीत एन्ट्री ?
राज ठाकरेंची भाजपा नेत्यांशी दिल्लीत बैठकमुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अगोदरच दिल्लीत जाऊन पोहोचले आहेत. त्यांच्या काहीवेळानंतर राज ठाकरे हे दिल्लीला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
मोबलिंचिंग करणार्यांना यापुढे फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : इंग्रजांच्या काळापासून अद्यापर्यंत सुरु असलेले तिन्ही फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, नवं क्रिमिनल लॉ विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, त्याला मंजुरीही मिळाली. या कायद्यांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये मॉब लिचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षेच्या तरतुद करण्यात आली आहे. तर ‘कलम १२४ अ’ अंतर्गत आता राजद्रोहाऐवजी…
परळ श्रीमध्ये पुरस्कारांची तुफान आतषबाजी२५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घमासान
स्पर्धेत पोझ देणार्या प्रत्येक खेळाडूला लाभणार पुरस्कारमुंबई, दि. २४ (क्री.प्र.)- सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या…
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीचा उद्घाटन व पायाभरणी सोहळा संपन्न
मुंबई/ स्व.वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या नव्या इमारीचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील सायन येथे पार पडला. विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रविण दरेकर आणि महाराष्टॄ राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमाला माजी आयएएस अधिकारी कुंभार,जस्टीज अनंत पोतदार, मा.अतिरिक्त आयुक्त विक्रमसिंह पाटणकर ,मा. नगरसेवक…
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली…
