मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअखेर डाव साधला-उद्धव ठाकरेचा राजीनामा
एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाहीत.हिंदुत्वाचे सुधा तसेच होते.हिंदुत्वाला भाजपने आपली मक्तेदारी समजायला लागल्यापासून हिंदुत्वात दोन वाटेकरी असावेत हे भाजपला तेंव्हाही मान्य नव्हते आणि आताही नाही आणि नेमकी हीच गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आली नाही.त्यामुळे भाजपला जवळ करताना याच भाजपमध्ये भविष्यात कधीतरी आपल्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल याची पुसटशी सुधा…
जनतेला दिलासा देण्यासाठी जीएसटी स्लॅब मध्ये बदल
नवी दिल्ली/सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी १२टक्के आणि २८टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त…
यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर…
‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !
(प्रा. नंदकुमार काकिर्डे )* भारतासह जगभरात मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर…
बिल्डर लॉबीने दादर मधील कोळी बांधवांच्या पोटावर पालिकेकडून पाय
मच्छी मार्केट तोडल्याने ४०० कोळी बांधवांचे हालमुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता या मुंबईचा मुळ मालक असलेला कोळी बांधवच विस्थापित होत आहे.कारण भाईंदर ,बोरिवली,मालाड, मुलुंड,या गुजराती पट्ट्यातील शाकाहारी गुजराती मारवाडी लोकांना मासळीची अलार्जी आहे .त्यामुळे त्यांच्या दबावापोटी पालिका प्रशासन आता मच्छीमारांना हटविण्याच्या मागे लागले आहे .क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छी मार्केट तोडल्यानंतर पालिकेने नोटीस न…
मत चोरीचा वाद चिघळला! विरोधक निवडणूक आयुक्तांवर महा अभियोग आणण्याच्या तयारीत
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद…
