मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .
Similar Posts
समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून सत्कार
मुंबई/ समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करीत असताना . आज शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून एन सी बी कार्यालयाजवळ समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिवप्रतीमेची एक भेटही देण्यात आली . यावेळी वानखेडे सारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीने…
ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
ठाणे/ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे…
मोदी शहांच्या गुजरात मध्ये दारूबंदीची एशी तैशी-विषारी दारू पिवून 31 जणांचा मृत्यू
अहमदाबाद/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दारूबंदी साठी आपली हयात वेचलि पण तरीही गुजरात मध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी होऊ शकली नाही आणि आता तर भाजपच्या राज्यात दारू माफियना मोकळे रान मिळाले आहे .त्यामुळेच गुजरात मध्ये एक भयंकर दारुकांड घडले आणि त्यात 31 जणांचा मृत्यू झाला तर 40 जन रुग्णालयात असून त्यातील काहीं लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने…
पाकिस्तान चे लोकांना ही आता मोदीजी ची आवश्यकता भासते
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई पूर्व उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की आज पाकिस्तान गंभीर परिस्थीती तून जात आहे. बरेच लोकाना एक वेळचे जेवणाची भ्रांत आहे, त्यामुळे पाकिस्तान चे जनतेला ही मोदी यांची आवश्यकता भासू लागली आहे. आज एक कथन करताना भवानजी नी म्हटले आहे की, आमच्या शेजारी पाकिस्तान देशात आज जी परिस्थिती दिसत आहे…
शरद पवार हे भ्रष्टाचारायचे सरदार – अमित शहा यांचा घणाघात
पुणे/भ्रष्टाचाराला सुरुवातीपासून खत पाणी घालून भ्रष्टाचाराला मदत करणारे, आणि भ्रष्टाचार वाढवणारे शरद पवार हे भ्रष्टाचारचे सरदार आहेत अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीचेच सरकार ये. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.रविवारी पुण्यात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकारी मेळावा आयोजित करण्यात…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकऱ्याची फसवणूक
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या…
