मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .
Similar Posts
फूड अँड व्हिल्स मुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय
मुंबई/ राज्याचा विकास करताना किंवा महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नावे नवे उपक्रम राबवताना इतरांचा रोजगार छिन्ला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते .पण महाराष्ट्र सरकारं किंवा मुंबई महापालिकेला त्याचा विसर पडलेला दिसतोय कारण मुंबईत देशभरातून आलेले फेरीवाले पोटापाण्यासाठी रस्त्यावर किंवा हातगाडीवर मालं घेऊन दिवसभर उन्हा तन्हात फिरून धंदा करीत असताना .आता पालिकेने फूड अँड व्हीलस…
अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांची माघार- सुनील शिंदे राजहंस सिंह बिनविरोध
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून मुंबईतील तिसरे अपक्ष उमेदवार कोपरकर यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर रमेश कोपरकर निवडणूक लढवणार होते त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच सेनेची अती रिक्त मते मिळण्याची खात्री होती शिवाय भाजपतील नाराजांवरही त्यांचा डोळा…
महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष
सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होतामुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास घडवणाऱ्या ८०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून काल सबळ पुरावा अभावी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या निकाला नंतर घेलेल्या पत्रकार परिषदेत सत्य पारेशान हो सकता…
एक देश – एक दर – तोही आता सोन्याचा ??
गेली अनेक दशके विविध राज्यांमध्ये सोन्याचा वेगवेगळा दर असतो. काही राज्यांमध्ये तो जास्त असतो तर काही राज्यांमध्ये स्वस्त पडतो. परंतु “एक दर- एक जीएसटी” किंवा ” एक देश – एक निवडणूक” या धर्तीवर सोन्याच्या बाबतीत आता “एक देश – एक दर” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आली तर त्याचे चांगले लाभ किंवा…
PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड…
शनिवारपासून राज्यातील शाळांमध्ये एक राज्य एक गणवेश
मुंबई/ड्रेस कोड वरून कर्नाटक शिक्षण विभागामध्ये जबरदस्त वादंग मजून ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याची घटना ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये १५ जून पासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे .त्यानुसार पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो…
