मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी होत असल्याचे समजते .त्यामुळे नजीकच्या काळात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे काही नगरसेवकांना एडी चां चौकशीचा सामना करावा लागणार आहे
Similar Posts
ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते सांगापंकजा मुंडेंचा सरकारला सवाल – उपोषणकर्त्या हाकेची घेतली भेट
जालना – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाच्या सुरक्षेसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य करावी. पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी या नेत्यांची आहे….
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर कधी होणार
.मुंबई / सरकारी बाबू , लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी व कर्तव्य ठेकेदारांच्या विश्वासावर ठेऊन बसल्याने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला वेसन कोणी घालत नाही. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक किंव्हा इतर कोणत्याही कामगारांची ठेकेदार शहानिशा करत नसल्याने मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिला मुलींची सुरक्षा धोक्यात आल्याचे वास्तव आहे. अस्तिवात आहेत त्याच कायद्याची अंमलबजावणी होत नसताना…
ज्यांनी युपीतील जनतेला लुटले त्यांना आयुष्यभर तुरुंगात रहावे लागेल/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१६ आणि त्यापूर्वीच्या भरती प्रक्रियांवर जोरदार टीका केली आहे. अनेक भरती प्रकरणे सीबीआयकडे सोपवावी लागली. एका व्यक्तीने आठ ठिकाणी नाव नोंदवून पैसे घेतले होते. चौकशीत हे सर्व एकाच कुटुंबातील लोक होते, जे पैसे घेऊन भरती करायचे आणि ज्यांनी राज्यातील जनतेची लूट केली. ज्यांनी उत्तर प्रदेशला बीमारू राज्य बनवले, त्यांना…
शिंदेंचे आमदार खताळ यांना कान फटवले! संगमनेर मध्ये तणाव
अहिल्यानगर / जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण…
