म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित ऑनर किलिंग चां प्रकार घडू शकेल .तेंव्हा आपण ओबीसी असलो तरी उच्च वर्णीय आहोत दलितांपेक्षा वेगळे आहोत या फसव्या मानसीकेतून मधून बाहेर पडा.हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडी ने हिंदू धर्माचे किती आणि कसे नुकसान केले आहे याचा इतिहास तपासून बघा आणि स्वतःची लढाई स्वतः लढा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,हे राजकीय पक्ष तुम्हाला राजकीय आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास ठेऊ नका.ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा आणि ओबीसी म्हणूनच लढा जेंव्हा तुमची ताकत यांना दिसेल तेंव्हाच तुमचा न्याय हक्क मिळेल .
Similar Posts
पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना -भाजपा मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू-१०० कोटींचा घोटाळा
मुंबई/ पालिका निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे सेना भाजपतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सेनेवर नव्या नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर सेनाही भाजपा वर आरोपांच्या फैरी झडत आहेत खास करून सेनेचे पालिकेतील घोटाळे उघडकीस आणीत आहे .आता चर बुजवण्याचे निविदा प्रकरणात १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप…
३० दिवसात हजर झाले नाही तर संपत्ती जप्त करणार- परमवीर सिंग फरार घोषित
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना वॉन्टेड असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना काल न्यायालयाने फरार घोषित केले.आता ३० दिवसांच्या आत जर ते हजार झाले नाहीत तर त्यांची मुंबई आणि चंदीगड येथील सर्व संपत्ती जप्त होणार आहे.१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा परमवीर…
निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई
मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहेबोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १…
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
भाजपने पहिली लढाई जिंकली -नार्वेकर विधानसभा अध्यक्ष
मुंबई/ मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांचा शपथ विधी पार पडल्यानंतर काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे/ भाजप सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची पहिली लढाई जिंकली आणि भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले त्यामुळे नव्या सरकारकडे निर्विवाद बहुमत आहे हे आता सिद्ध झाले आहे .त्यामुळे आज बहुमत चाचणीची औपचारिकता पर पडली जाईलराज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या दोन दिवसांच्या विशेष…
