म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित ऑनर किलिंग चां प्रकार घडू शकेल .तेंव्हा आपण ओबीसी असलो तरी उच्च वर्णीय आहोत दलितांपेक्षा वेगळे आहोत या फसव्या मानसीकेतून मधून बाहेर पडा.हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडी ने हिंदू धर्माचे किती आणि कसे नुकसान केले आहे याचा इतिहास तपासून बघा आणि स्वतःची लढाई स्वतः लढा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,हे राजकीय पक्ष तुम्हाला राजकीय आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास ठेऊ नका.ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा आणि ओबीसी म्हणूनच लढा जेंव्हा तुमची ताकत यांना दिसेल तेंव्हाच तुमचा न्याय हक्क मिळेल .
Similar Posts
किशोरी पेडणेकर याना एस.आर.ए. च दणका- वरळीतील चार सदनिका जप्त होणार
मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या…
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचण्याच्या तयारीत शेतकरी व सरकार यांच्यात संघर्ष अटळ
दिल्ली – शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस…
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मिशन १५०- भाजपला ६० मध्ये ऑल आऊट करू – संजय राऊत
मुंबई/ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई महापालिका निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे. हे सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. त्यांनी १५० जागा जिंकण्याची भाषा केली आहे, पण आम्ही त्यांना ६० च्या आत आऊट करू. याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. कोटक यांच्यापाठोपाठ आता…
उर्फी जावेद हिचे थोबाड फोडण्याची चित्र वाघ यांची धमकी
नाशिक – चित्र वाघ या अभिनेत्री उर्फी जावेदवर चांगल्याच संतापल्या आहेत उघड्या नागड्या फिरणाऱ्या मुली या महाराष्ट्रात चालणार नाहीत, ही बाई मला ज्या दिवशी सापडेल, त्या दिवशी थोबाड रंगवेल असा थेट इशारा त्यांनी उर्फी जावेदला दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर आगपाखड केली. त्याचबरोबर…
महाराष्ट्र सरकारने सणांवरचे निर्बंध अखेर हटविले -गुढी पाडव्याच्या शोभायात्रा परवानगी
मुंबई/ कोरोणचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर काल सरकारने सनांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या गुढी पाडवा दणक्यात साजरा होणार आहे शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे जनतेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेकोरोनामुळे सरकारने पॅन्डनिक ॲक्ट अन्वये सणांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते पण आता कॉरोणा जवळपास संपलेला आहे सगळे व्यापार…
