म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित ऑनर किलिंग चां प्रकार घडू शकेल .तेंव्हा आपण ओबीसी असलो तरी उच्च वर्णीय आहोत दलितांपेक्षा वेगळे आहोत या फसव्या मानसीकेतून मधून बाहेर पडा.हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडी ने हिंदू धर्माचे किती आणि कसे नुकसान केले आहे याचा इतिहास तपासून बघा आणि स्वतःची लढाई स्वतः लढा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,हे राजकीय पक्ष तुम्हाला राजकीय आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास ठेऊ नका.ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा आणि ओबीसी म्हणूनच लढा जेंव्हा तुमची ताकत यांना दिसेल तेंव्हाच तुमचा न्याय हक्क मिळेल .
Similar Posts
वाहनांच्या सुरक्षा नियमांमध्ये वाढनियम न पाळल्यास १० हजार दंड
मुंबई – महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना ३१…
औरंगजेबाची तारीफ भोवली – अबू आझमी विधानसभा अधिवेशन पर्यंत निलंबित
मुंबई/महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तारीख करणे सपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना आता चांगलेच भारी पडले संपूर्ण महाराष्ट्र जोडे मारत असताना विधानसभेनेही अबू आजमी याच्या निलंबणाचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे मात्र आपल्यावर हा अन्याय आहे असे म्हणत थयथयाट करायला सुरुवात केली आहे औरंगजेब हा उत्तम…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
दिवाळीसाठी सरकारची नियमावली जारी
मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे,…
मढ मधील बेकायदा बंगल्यावर कारवाई होणार
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिकेकडे मालाड मढ येथील 41 बेकायदेशीर स्टुडिओ 22 बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार या बंगल्यांना काही दिवस अभय देण्यात आले होते असा दावा करण्यात आला .बंगले उभारताना पालिका किंवा अन्य सरकारी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता .त्यामुळे…
ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक नाही -राजेश टोपे
“आपल्या देशामध्येच आज ‘ओमायक्रॉन’ नावाचा कुठलाही व्हेरिएंट नाही. त्यामुळे तशी घाबरण्याचीही गरज नाही आणि ‘ओमायक्रॉन’ हा खूप धोकादायक आहे, असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही. कारण, तसं काही सिद्धही झालेलं नाही.” असं राजेश टोपे यांनी सांगितलं नअही. करोना महामारीचं संकट ओसरत नाही तोच आता ‘ओमायक्रॉन’ या नावाच्या नव्या व्हेरिएंटच्या संकट ओढावू पाहत आहे. सध्या संपूर्ण…
