म्हणूनच राज माझा, उधव माझा,फडणवीस माझा ,चंदू दादा माझा,अजित दादा माझा संभाजी राजे माझे,उदयन राजे माझे असे म्हणून आणि स्वतःला मराठा म्हणून घेत या नेत्यांच्या मागे धावणाऱ्या ओबीसी बांधवांनी उद्या तुमचा मुलगा कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याला ब्राह्मण किंवा मराठा समाजातील मुलगी लग्नासाठी मिळणार नाही.आणि जर प्रेमविवाह झाले तरी त्याला मंजुरी मिळणार नाही कदाचित ऑनर किलिंग चां प्रकार घडू शकेल .तेंव्हा आपण ओबीसी असलो तरी उच्च वर्णीय आहोत दलितांपेक्षा वेगळे आहोत या फसव्या मानसीकेतून मधून बाहेर पडा.हिंदू धर्मातील जातीच्या उतरंडी ने हिंदू धर्माचे किती आणि कसे नुकसान केले आहे याचा इतिहास तपासून बघा आणि स्वतःची लढाई स्वतः लढा काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,हे राजकीय पक्ष तुम्हाला राजकीय आरक्षण मिळवून देतील यावर विश्वास ठेऊ नका.ओबीसी आहात तर ओबीसी म्हणूनच संघटित व्हा आणि ओबीसी म्हणूनच लढा जेंव्हा तुमची ताकत यांना दिसेल तेंव्हाच तुमचा न्याय हक्क मिळेल .
Similar Posts
केंद्राकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे अमित शहांचे आश्वासन
नाशिक/ अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार तातडीने मदत देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिलेगेल्या महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री…
केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
जरांगे पाटलाना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर येवून धडकलेल्या जरंगे पाटील यांना आझाद मैदानात तसेच मुंबईच्या इतर मैदानात सुधा आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. त्यांना नवी मुंबईच्या एका मोठ्या मैदानात शांततेने आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे त्यामुळे मुंबईत येऊ पाहणाऱ्या मराठा आंदोलकांची मोठी गोची झाली आहे.जरांगेना परवानगी नाकारताना पोलिसांनी…
नियोजित सी लिंक मुळे अलीबागच्या विकासाला कलाटणी मिळणार
मुंबई-करंजा-रेवस सी-लिंकची ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ९०० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सी-लिंकमुळे नवी मुंबई ते आलिबाग यांच्यातील अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेड्डी या सागरी मार्गाची…
ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तो फक्त एक ट्रेलर होता- राजनाथसिंह
भूज/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही .या ऑपरेशन सिंदूरला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आताची मुदतवाढ १८ मे पर्यंत आहे. दरम्यान जर सीज फायर सुरू असताना पाकिस्तानने काही आगळी केली तर भारत कठोर कारवाई करील याचा पुनर्विचार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला. तसेच ऑपरेशन सिंदूर हा एक ट्रेलर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट…
