मुंबई- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Similar Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पावसाळ्या नंतर ?
दिल्ली-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा घोळ कायम असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच तारीख पे तारीख पडत आहे . आता पुढची तारीख १४ मार्च आहे. पण तेंव्हाही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच ह्ण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्याआधी होण्याची शक्यता कमी झाली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सुप्रीम…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | विश्लेषणमुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
पालिकेची आरक्षण सोडत जाहीर अनेक दिग्गजांना मोठा धक्का- ओबिसिसाठी 63 प्रभाग राखीव
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे काल दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यात ओबीसी साठी 63 वार्ड राखीव झाल्याने विरोधी पक्ष नेते रवी राजा राष्ट्रवादीच्या गट नेत्या राखी जाधव माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांचे वार्ड राखीव झाल्याने त्यांना आता दुसरे वार्ड शोधावे लागणार आहेतआज बालगंधर्व…
एम आय एम ला महाविकास आघाडीत घेण्यास ठाकरे आणि पवारांचाही नकार
मुंबई/ एम आय एम ही भाजपचीच बी टीम आहे आणि त्यांना महाविकास आघाडीत घुसवून महाविकास आघाडी कमजोर करण्याचा भाजपचाच प्लॅन आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या कारस्थनाला बळी पडणार नाही असे शिवसेनेकडून काल स्पष्ट करण्यात आले आहे तसेच एम आय एम बरोबर आम्ही कदापि युती करणार नाही असे मुख्यमंत्री उधव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे त्यामुळे एम…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पणगार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळालामुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ…
