मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे
Similar Posts
ए एफ एम सी यांच्या वतीने डॉ.कीर्ती पवार यांचा गौरव
मुंबई/ देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून काम करताना तर एक वेगळीच अनुभूती मिळत असते, पण जेंव्हा या कार्याचा गौरव केला जातो त्यावेळचा आनंद काही वेगळाच आणि रोमांचकारी असतो. डॉ.कीर्ती पवार यांनाही असाच अनुभव मिळाला१७ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये बारामती वरून बसने पुण्याला शिक्षणासाठी जाऊन हडपसर येथील ए एफ एम सी जवळ उतरून आपल्या…
शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप
मुंबई, : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य श्री शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख श्री उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले.याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के,…
धमकी देऊन धर्मांतर करण्याच्या प्रकरणात गौप्यस्फोट! शिकवणीला येणाऱ्या हिंदू मुलीचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप शिक्षिकेसह ८ जणांवर गुन्हा दाखल
अहिल्या नगर/ जिल्ह्यातील जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनभंगाच्या तक्रारीनंतर गावातील…
वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी वेबसाईटवर टाका – निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याच्या आरोपांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. एस आय आर या प्रक्रियेच्या माध्यमातून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी ही निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या मतदारांना पक्षाच्या एजंट्स किंवा ब्लॉक लेव्हल अधिकाऱ्याकडे चकरा मारायला लागू नयेत, त्यासाठी त्यांची माहिती ऑनलाईन…
आमदार अपात्रतेवरची सुनावणी संपली -१० जानेवारीपर्यंत निकाल लागणार ?
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती…
कोकणात पाऊस दखल१५ जूनपर्यंत मुंबईत आगमन
सावंतवाडी/ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे काही दिवस अंदमान मध्येच रखडलेला मान्सून आता केरळ आणि तिथून कोकणाकडे सरकला आहे.शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासून कोकणात पावसाचे आगमन झाल्याने कोकणवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे आता हा पाऊस येत्या १४ ते १५ जूनपर्यंत मुंबईत दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहेमहाराष्ट्रात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला…
