मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे
Similar Posts
बांगला देश मध्ये २७ जिल्ह्यांमधील हिंदूंची गावे घरे जाळली
ढाका – बांगला देशात जातीयवादी संघटनेकडून सुरु असलेले हिंसक आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. मुस्लिम आंदोलक बांगला देशातील २७ जिल्ह्यनमढील हिंदूंची मंदिरे , घरे आणि मालमत्तानं टार्गेट करीत आहेत. आज तर ढाक्यात एका गर्भवती महिलेला घरात घुसून मारण्यात आले ती बेशुद्ध पडली पण ती मेली असे समजून तिला सोडले . दरम्यान भारत सरकारकडून या…
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
९ सप्टेंबरला उपराष्ट्र पदाची निवडणूक
नवी दिल्ली/जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल…
नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन उघडकीसनांदेड मधून २ शिक्षकांना अटक
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षापुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे गडी नवा आखाडा
देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न…
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
