मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर तंगड्या तोडून हातात देऊ प्रसाद लाडला सेनेचा प्रसाद
मुंबई- कधी कधी माणूस आपली पात्रता नसतानाही नको त्या बढाया मारीत असतो. असाच काहीसा प्रकार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबतीत घडलाय वेळ आली तर शिवसेना भवन तोडू अशा फुशारक्या मारणाऱ्या प्रसाद लाड याला आता शिवसैनिक प्रसाद द्यायला सज्ज झालेत. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड ची खरडपट्टी काढताना शिवसेनेच्या कृपेने आमदार झालास आणि शिवसेना भवन तोडायला…
न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील नामंकित भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल ..
भिवंडी दि 4- अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आदी प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिक प्रकाश नानाजी पटेल यांच्यासह त्यांचे भाऊ व व्यवस्थापकावर दलित समाजातील युवकाला शिवीगाळ व अंगावर धावून गेल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ….
पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! आरक्षण सोडतीची तारीख जाहीर
. मुंबई/मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानतर मुंबई महापालिकेवर प्रशासकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २२७ प्रभाग रचना अंतिम होऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. २२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासूनच राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित…
काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास…
पोलिओ डोस कामात अनधिकृत व्यक्तीचा वावर ?
विरारमध्ये पोलिओ डोसबाबत मोठी मोहीम राबविली जात असून आरोग्यसेविका घराघरात जाऊन तपासणी व चौकशी करत असताना काही अल्पवयीन व्यक्तीची या कामावर अनधिकृतपणे बेकायदापणे नियुक्ती केल्याचे जाणवते पोलिओ डोसबाबत इमारतीत घराघरात जाऊन मार्किंग केले जात आहे. हे मार्किंग करण्याचे काम कोणतेही नियुक्तपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींकडे सोपविल्याचे विरारमध्ये पहायला मिळते. कोणतेही नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या…
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
