मुंबई/ केंद्र सरकारच्या काही योजना म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशातला प्रकार आहे रेशन दुकानांवर जिथे धान्य व्यवस्थित मिळत नाही ग्राहकांच्या शेकडो तक्रारी असतात तिथे आता वीज बिल आणि पाणी बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे .इतकेच नाही तर पासपोर्ट सुधा रेशन दुकानावर बनवता येणार आहे.त्यामुळे लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.कारण रेशन दुकान हे आता खऱ्या अर्थाने सर्वच धंद्यातील दलालांचा अड्डा बनणार आहे
Similar Posts
सदावर्तेच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
जालना/जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, शहरातील एका पेट्रोल पंपासमोर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चार-पाच आंदोलकांनी गाडीच्या काचावर हाताने मारत…
कांदिवलीत ७ वर्षांच्या मुलीवर ब्लेडने हल्ला
मुंबई/मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आता लहान मुलेही सुरक्षित राहिलेली नाहीत, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना कांदिवली पूर्व भागात घडली आहे. क्रांती नगरमधील कर्नाटक चाळ गल्लीत एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर भरदिवसा ब्लेडने हल्ला करून तिचे सोन्याचे लॉकेट लुटण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कांदिवली परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल दुपारी…
राज्यपाल रमेश बैस यांची किल्ले प्रतापगडास भेट
सातारा दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी किल्ले प्रतापगडास सहकुटुंब भेट दिली. शिवकालीन खेडेगावास दिली भेट राज्यपाल श्री बैस यांनी वाडा कुंभरोशी येथील शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र, किल्ले प्रतापगड माची येथेही भेट दिली. …
बिभीषण वारे हल्ला प्रकरणी
आ. दरेकर विधानपरिषदेत आक्रमक मुंबई -: दहिसर पूर्व येथे शनिवारी मध्यरात्री बॅनर लावल्याच्या रागावरून भाजपा कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर ५५ हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्विण दरेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत बिभीषण वारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या ५५ हल्लेखोरांना अटक करून मोक्कांतर्गत कारवाई करावी. त्याचबरोबर…
गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले – खा. अरविंद सावंत*
मुंबई / महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघडीशिवय पर्याय नाही. असे स्पष्ट मत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे
केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी पक्षाच्या एकजुटिकडे लोक डोळे लावून आहेत. पण विरोधी पक्ष तात्पुरते एकत्र येतात आणि पुन्हा आल्या वाटेने माघारी जातात त्यामुळे विरोधकांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडे सक्षम आणि विश्वासू नेतृत्व नाही इंदिरा…
