आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु नका तुमची एकजुट दाखवा मग बघा महाराष्ट्र सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला आहे . मोदी याना यु टी ए…
मुंबई/ झोपडपट्टीतल्या महिलांचे चोरून खाजगी क्षणांचे किंवा आंघोळी करतानाचे चित्रीकरण करून त्या महिलांची अब्रू चव्हाट्यावर टाकणाऱ्या दारूखाना सेक्स स्कँडल मुळे संपूर्ण मुंबई हादरली होती . अजून याचा मुख्य सूत्रधार सापडला नाही तो कधी सापडणार असा सवाल महिला करीत आहेत . कारण अशा घटना इतर ठिकाणीही घडू शकतात . शिवडी पोलिस ठाणे अधिकारी याच्यावर कुणाचा दबाव…
मुंबई – महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते.मुबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या…
मुंबई/राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बाप्पा यश मिळाले मात्र असे असतानाही मुख्यमंत्री ठरवण्याबाबत तब्बल एक आठवडा उलटून गेला तरी निर्णय झालेला नाही दिल्लीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांचे नाव घोषित केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भलेही देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की झालेले असले तरी अजून…
ठाणे : लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अनेक ठिकाणी काही गावांनी वा समूदायाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं आपण ऐकतोय, त्यासाठी वेगवेगळी कारणंही असतात. पण ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे मतदान करणार नसल्याचं जाहीर केलंय. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हरी ओम…