आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास सा. मुंबई जनसत्ता परिवारकडून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

शिमला -भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती व कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास एजन्सीने माजी आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ६ जणांना अटक झाली आहे.लष्कर-ए-तोयबाचा भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा कट होता. त्यात या संघटनेला नेगी यांनी मदत केल्याचा आरोप गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला…
मुंबई : करोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत रखडलेली पाणी दरवाढ अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलात आणली आहे. सन २०२२-२३मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल…
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश…
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची…
मुंबई)/ गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावर परदेशातून पाठवलेले जे अमली पदार्थ पकडले जात होते ते कोणासाठी येत होते याचा आता काही प्रमाणात उलगडा झाला आहे .एन सी बी ने मुंबईच्या समुद्रात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टी वर धाड टाकून अमली पदार्थांची नशा केलेल्या अनेक बड्या आसमिना ताब्यात घेतले आहे .त्यात अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र…
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…