मुंबई/ राजकारणात कुणीही कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो हे अनेक वेळा बघायला मिळाले आहे.आताही सेना भाजपचे संबंध बिनासलेले असले तर दोन्हीकडचे नेते एकमेकांना भेटताच असतात आज विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आणि फडणविसांचे खास विश्वासू अशी ओळख असलेले प्रवीण दरेकर यांनी सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी वेगळे घडणार आहे अशी चर्चा सुरू झाली असून नेमके काय घडणार आहे याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
Similar Posts
धरावी पुनर्वसनासाठी केंद्राच्या मिठाग्राची जागा
मुंबई- मुंबईतील धारावी पुनर्वसनासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राकडून मिठागराची जागा हमी पत्रासह राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.धारावीत केंद्र सरकारच्या मालकीची ऑर्थर सॉल्ट वर्क्स लॅण्ड (१२०.५ एकर), जेनकीन्स सॉल्ट वर्क्स लॅण्ड (७६.९…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईचित्रपटाच्या टीझरचां प्रदर्शन सोहळा
धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन…
आठवड्यातून ३ दिवस मंत्रालयात थांबा – मुख्यमंत्र्यांचे सर्व खात्याच्या मंत्र्यांना आदेश
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यानुसार आठवड्यातून किमान ३ दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात थांबावे असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबणे आणि मंत्रालयात येणाऱ्या लोकांची कामे करणे बंधनकारक असेलराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची…
कुपवाड्यात दोन दहशतवाद्यांचे एन्काउंटर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ते नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सूत्रांचे म्हणणे आहे की मृतदेह नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ पडले आहेत.सीमेपलीकडून गोळीबाराच्या धोक्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचे संबंध अद्याप जाहीर झालेले नाहीत.गेल्या आठ दिवसांत…
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांना इडब्ल्यूएसची सवलत नाकारली
मुंबई- – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या १११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्चं न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज संतप्त झाला असून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या वाय बी चव्हाण सेंटर मधील कार्यक्रमात गोंधळ घातला .आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.. मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर…
