मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झाली
यंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले मुली पास झाली.मुंबईचा निकाल ९९.७९ टक्के,कोल्हापूरचा ९९.६७ टक्के,लातूरचा ९९.६५ टक्के,नाशिकचा ९९.६१ टक्के,अमरावतीच्या ९९.३७ टक्के तर औरंगाबादचा ९९.३४ टक्के निकाल लागला
Similar Posts
घटका भरली! १६ आमदारांच्या अपात्र ते बाबत विधानसभा अध्यक्ष कडून हालचाली सुरू
मुंबई/ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले होते. त्याबाबतच्या कारवाईला आता सुरुवात झाली असून शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 13 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे.शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्ष कडून एकनाथ शिंदेंसह १६आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती ठाकरे गटाने तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष…
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
महाराष्ट्रात लॉक डाऊन ची शक्यता
मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग…
हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
आता मुंबई महापालिका जिकण्या पासून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही -बाबूभाई भवानजी
मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईत जो प्रचंडप्रतिसाद मिळाला आहे तो पाहता आता मुंबई महापालिका जिंकण्यापसून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही असे माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे. आज राणे यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले .यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,आशीष…
