मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झाली
यंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले मुली पास झाली.मुंबईचा निकाल ९९.७९ टक्के,कोल्हापूरचा ९९.६७ टक्के,लातूरचा ९९.६५ टक्के,नाशिकचा ९९.६१ टक्के,अमरावतीच्या ९९.३७ टक्के तर औरंगाबादचा ९९.३४ टक्के निकाल लागला
Similar Posts
३० दिवसात हजर झाले नाही तर संपत्ती जप्त करणार- परमवीर सिंग फरार घोषित
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांना वॉन्टेड असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना काल न्यायालयाने फरार घोषित केले.आता ३० दिवसांच्या आत जर ते हजार झाले नाहीत तर त्यांची मुंबई आणि चंदीगड येथील सर्व संपत्ती जप्त होणार आहे.१०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा परमवीर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेत मोठे बंड- सरकार कोसळणार
मुंबई/ नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडा नंतर शिवसेनेत तिसरे मोठे बंड झाले असून यावेळी या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे तब्बल 35 आमदार असून हे सर्व जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने कोणत्याही क्षणी महवि कास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहेकालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला कारण शिवसेनेचे 35…
यापुढे मासिक पास वरच प्रवासाची मुभा
रेल्वेचे रोजचे तिकीट बंदमुंबई/ दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाच्या पासाची परवानगी देणाऱ्या सरकारने आता इतरांची कोंडी करण्यासाठी रेल्वेचे तिकीट च बंद करण्याचा निर्णय घेतला असून ज्यांच्याकडे मासिक पास आहे अशा लोकांनाच रेल्वेतून प्रवास करता येणार आहे रेल्वे प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून हा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून…
कोरोना मुळे बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्याची पालिका कर्मचाऱ्यांची मागणी
मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
देवेन भारती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त
मुंबई -मुंबई पोलीस दलात विशेष पोळी आयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले असून पोलीस दलातील जेष्ठ आयपीएस अधिकारी देवें भरती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची बुधवारी ‘मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त’ ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात नवीन पदनिर्मिती करण्यात आली…
ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर
मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या…
