मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झाली
यंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले मुली पास झाली.मुंबईचा निकाल ९९.७९ टक्के,कोल्हापूरचा ९९.६७ टक्के,लातूरचा ९९.६५ टक्के,नाशिकचा ९९.६१ टक्के,अमरावतीच्या ९९.३७ टक्के तर औरंगाबादचा ९९.३४ टक्के निकाल लागला
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयलैंगिक शिक्षण आणि समोपदेशन कीट
माणसाने काळानुसार बदलायला हवे मात्र हा बदल घडवताना त्या बदलाला अनुरूप अशी साजाची मानसिकता सुधा बदलणे गरजेचे आहे.पण स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेली तरी सुधा काही गोष्टीत अजूनही सामाजिक बदल झालेला दिसत नाही .परिणामी समाज अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या रूढी परंपरा आणि पाप पुण्याच्या डबक्यात घुटमळत आहे .लैंगीक सुरक्षा,लैंगीक सावधानता आणि स्वच्छता याबाबत पौगंड अवस्थेत…
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन- बुद्धिजीवी मुस्लिम नेतृत्व हरपले
मुंबई/काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले ते 99 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि दोन कन्या असा परिवार आहे1922 साली चिपळूण तालुक्यातील मिरोली या छोट्याशा खेड्यात जन्मलेले दलवाई 1944 पासून काँग्रेसच्या सेवा दलाचे सदस्य होते .संसद आणि विधी मंडळ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी चोख बजावले सत्र न्यायालय,उच्च न्यायालय…
गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या कडून सर्वाचे अभिनंदन
सांगली / शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयाच्या कु.भक्ती सुतार, कु.हर्षदा हिंगणे आणि संस्कार यादव या विद्यार्थी विद्यार्थिनींना एन एम एम एस ची शिष्यवृत्ती मिळाली आहे .वर्षी 12 हजार या प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सारर्थी शिष्यवृत्तीसाठी 6 मुले पात्र ठरली आहेत त्यात कु .धनश्री जाधव, कू….
दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर
मुंबई/ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट असल्याने तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी सरकार आणि सर्वच राजकीय पक्षांची भूमिका असल्यामुळे मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तसेच या महापालिकांमध्ये आता प्रशासक नेमला जाणार असल्याचे समजतेमुंबई सह १८ महापालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे या महापालिकांचा कार्यकाल मार्च ते एप्रिल दरम्यान संप्तोय…
