दहवीच्या निकालात पुन्हा मुलींनीच मारली बाजी
मुंबई/बारावीच्या निकालाच्या पाठोपाठ काल दहावीचा निकाल लागला आहे .यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला असून यंदाही कोकण विभागाने आणि मुलींनी बाजी मारली आहे15 मार्च ते10 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली होती पण मधल्या काळात शिक्षकांच्या आंदोलनामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही याबाबत शंका होती पण नंतर बारावीच्या निकाल नंतर दहावीचा निकाल जूनच्या 30 तारखेला…
