पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
