पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
मुंबई/ विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार याची प्रचीती काल पहिल्याच दिवशी आली कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणाबाजी केली ई डी सरकार हाय हाय पण खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या दरम्यान आज पहिल्या दिवशी फारसे कामकाज झाले नाही .मात्र कालचा अध्याय आज पुढे सुरू राहणार येवढे मात्र नक्की!आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या…
