सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू झाल्याने सरकार विरूद्ध राज्यपाल हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून काल त्याची ठिणगी पडली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावताना तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याचे भान ठेवा असे सांगितले .तसेच राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र…
