करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर
मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण…
