मुंबई जनसत्ता पोर्टल ची यशस्वी वर्षपूर्ती !
सध्याचं जमाना हा डिजीटलचा जमाना आहे. लोक कधी नव्हे इतके आज सोशल मीडियावर अक्टीव्ह झालेले आहेत. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यात कोणत्याही बर्या वाईट घटना घडोत त्याच्या काही क्षणातच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटतात आणि म्हणूनच सोशल मीडिया मध्ये युट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल याना एक अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे. दुर्दैवाने शासन प्रशासन यांच्यातला…
