घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अधिवेशनातील वातावरण तापले
नागपूर – सध्या नागपूर मध्ये सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या नागपूर मधील जमीन खोटल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांच्या जमीन घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु…
