दोन आठवड्यात पालिका निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दिल्ली/ महाराष्ट्रात सध्या राजकीय भोंग्याच कर्णकर्कश गोंगाट सुरू असतानाच तिकडे सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असा आदेश देऊन निवडणुकीचा भोंगा वाजवल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्नात असलेल्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेतसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केल्यापासून महाराष्ट्र सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे तर ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको…
