मुजोर व्यापाऱ्यांना पालिकेचा दणका – मालमत्ता कराएवढी दंडाची रक्कम आकारताच दुकानावर मराठी पाट्या लागल्या
मुंबई/या देशात मुंबईला फक्त सोन्याची कोंबडी समजली जाते. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लोक इथे येऊन पैसे कमवतात परंतु मुंबई बद्दल त्यांना कधीही प्रेम किंवा असता वाटली नाही मुंबईत यायचं पैसे कमवायचे आणि आपापल्या गावी जायचं त्यांनी कधी मराठी भाषेचा आदर केला नाही की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर केला नाही सर्वात जास्त मुजोरी इथले व्यापाऱ्यांची होती त्यांचा हितला…
