मुंबईत झाले नालेसफाईचे दोन बळी
मुंबई/आज मुंबईच्या गोवंडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सफाई करीत असताना नाल्यात पडून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.गोवंडीच्या शिवाजीनगर भागात एका नाल्याची सफाई करीत असताना रामकृष्ण आणि सुधीर दास हे दोन कंत्राटी कामगार नाल्यात पडले दरम्यान काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे नाल्यात पाणी होते त्यामुळे या पाण्यात दोन्ही कामगार गुदमरले. या घटनेची माहिती अग्निशमन…
