बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याने शेतकऱ्यांचा जल्लोष
दिल्ली/ ग्रामीण भागाचे बरेचसे अर्थकारण ज्यावर अवलंबून होते आणि जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता त्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली.त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा धुरळा पुन्हा्हा उधळणार असून या निर्णयाचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून आणि ढोल ताशे वाजवून स्वागत केले आहेे.बैलगाडा शर्यती बैलांना चटके दिले जातात,त्यांच्यावर अत्याचार केले जातात असा आरोप करून प्राणी मित्रांनी…
