मतदानाला जायाचं जायाचं, आनंद पोटात माझ्या मावेना
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. ९ डिसेंबर १९४६ पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या १४१ दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. ३ नोव्हेंबर १९४७ पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण १२ सत्रं…
