पंजाब मध्ये विषारी दारूचे 14 बळी सहा अत्यावस्थ
चंदीगड/पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृतांचा आकडा १४वर पोहोचला:६ गंभीर, बोलूही शकत नाहीत; ५ अटकेत, ३ वर्षांत चौथी मोठी घटना आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व लोक अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.त्यापैकी काहींची प्रकृती इतकी गंभीर आहे की ते बोलण्याच्या…
