घोडेबाजार अटळ
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे.आणि या घोडेबाजार अपक्षांची अक्षरशः दिवाळी आहे.आता अपक्ष आमदारांवर करोडोंची बोली लागेल त्याची मते विकली जातील आणि हे हरामखोर राजकीय पुढारी एखाद्या आजारी माणसाला चार पैशाची मदत करणार नाहीत .एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी चार पैसे देणार नाहीत पण आता अपक्ष आमदार…
