राहुल गांधी देशद्रोही असल्याचा भाजपचा आरोप
दिल्ली – कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते संबीत पत्र यांनी केला आहे .त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हा आरोप करणारे संबीप पात्र यांनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांनी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी…
