पंढरपूरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला- पाच जणांचा मृत्यू
मुंबई/बुधवारी आषाढी एकादशी निमित्त मुंबईवरून खाजगी बसणे पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला पनवेल जवळ भीषण अपघात झाला समोर आलेल्या ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने बस डावीकडे वळवली पण नियंत्रण सुटल्याने ही बस 20 फूट खोल दरीत कोसळली या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला या घटनेबद्दल सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे…
