पुढील ५ वर्षात शेतकर्यांना मोफत वीज देणार – मुख्यमंत्री
सातारा: राज्य सरकार सध्या जनतेसाठी अनेक चांगल्या योजना आणीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील शेतकर्यांना पुढील ५ वर्षात मोफत वीज देण्याची तसेच मागेल त्याला कृषी पंप देण्याची योजना आखली आहे.पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मान्याचीवाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने १०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे. राज्यातील पहिले ‘सौरग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण करताना मु्ख्यमंत्री एकनाथ…
