विचारपूर्वक मतदान करूया
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांचा जो प्रचार सुरू आहे ,जी आश्वासन दिली जात आहेत, ज्या पद्धतीने सभांमधून, चौकसभांमधून, पत्रकाद्वारे ज्याप्रकारे मतदारांशी संवाद साधला जातोय. त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजेच आपली आपणच फसवणूक करून घेण्यासारखे आहे .त्याचे कारण गेल्या ७० वर्षांमधील निवडणुकांचा इतिहास पाहता निवडणुकीत…
