हॉटेल दुकांच्या वेळा वाढवणार अम्युजमेंट पार्क सुधा सुरू -यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई/ करेना प्रादुर्भाव हळू हळू कमी होत असल्याने सरकारने दिवाळी पूर्वी काही निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली असून काल टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे .गेल्या वर्षी कोरोना आणि लॉक डाऊन मुले दुकाने बंद असल्याने व्यापार उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले होते…
