-
-
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार
मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून…
-
एसटी संपावर तोडगा निघत नाही कारण हे जमिनी लाटण्यासाठी -चंद्रकांत पाटील
मुंबई: एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा आहे. हे भूखंड लाटण्यासाठीच हा सर्व प्रकार सुरू असून म्हणूनच एसटीच्या संपावर तोडगा निघत नाही, असा गंभीर आरोप करतानाच मुख्यमंत्र्यांनी कधी जमिनी लाटल्या नाहीत. त्यामुळे या भूखंड लाटण्यासाठी हा प्रकार सुरू आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी…
-
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
-
कुलाबा फेरीवाल्यांवर कारवाईचे नाटक
मुंबई/ सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या महापालिकेने मुंबईतील फुटपाथ आणि काही ठिकाणचे रस्ते सुधा जणू काही फेरीवाल्यांच्या नावे केले आहेत त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ देखल्या दंडवत या म्हणी प्रमाणे नावाला कारवाई करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती! ६ डिसेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग अतिक्रमण…
-
मंत्र्यांच्या बंगल्याना किल्ल्यांची नावे पण प्रत्यक्ष किल्ल्यावरच्या अतिक्रमणं आणि दुरवस्थेची काय?
मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या…
-
कोरोना ची तिसरी लाट फेब्रुवारी पर्यंत ओसरणार
मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू…
-
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
-
एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
-
मेट्रोच्या गोरेगाव येथील कामात-एम् एम आर डी ए चा सावळा गोंधळ
मुंबई (किसन जाधव) मुंबईतील मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वाकडे आहे मात्र या कामातील कंत्राटदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक चुका होत आहेत आणि त्याकडे एम एम आर डी ए चे अधिकारी हेतुपुरसकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंबईकर करीत आहेत .कोणत्याही नागरिक सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची नागरिकांना माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावले जातात त्यावर कंत्राटदाराचे नाव,कामाचा…
