राहुल गांधीच्या यात्रेच्या वेळीचकॉंग्रेस कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधीनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे. म्हणून ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज आहे. या प्रवासात राहुल गांधींना गिफ्ट काय मिळणार तर काँग्रेसचे नेते पक्ष सोडणार आहेत. राहुल गांधींची यात्रा जसं जसं शिवाजी पार्कजवळ येईल, तसं तसं काँग्रेस नेते पक्ष सोडतील. काँग्रेस कमजोर झाली…
-
-
पंतप्रधान मोदींचा आणखी एक धक्का – देशात सी ए ए कायदा लागू
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीये. सीएए कायदा हा देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे. हा कायदा पाच वर्षांआधी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. या कायद्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला. परंतु सीएए म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय…
-
मालवणचा विकास कधी होणार ? कोकणातील पर्यटन स्थळ अजूनही दुर्लक्षित
मालवण – ५०० किमी पेक्षा अधिक लांबीचा समुद्र किनारा, हिरवीगार डोंगर झाडी , त्यातून डोकावणारी कौलारू घरे, नागमोडी वळणा वळणाचे रस्ते ,हिरव्यागार जंगल झाडीतून खळखळून वाहणाऱ्या नद्या , व्हाळ, गोड मधुर गऱ्या सारखी बोली असलेली प्रामाणिक कोकणी माणसे अशी कोकणाची ओळख ! कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग पण अशा या निसर्गरम्य कोकणाचा अजूनही हवा तसा…
-
टोल भरुन प्रवास करता ना? हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत, होईल मोठा फायदा
मुंबई हायवेवरून प्रवास करताना टोल द्यावा लागतो. त्यामुळे खिशावर चांगलाच ताण येतो. चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरणं भाग आहे असं सांगितलं जातं. आपण तो भरतोही. अनेकदा त्या बदल्यात खरोखरच चांगले रस्ते मिळतात का हा चर्चेचा विषय असू शकतो; पण टोल भरल्यानंतर तुम्हाला हायवेवरून प्रवास करताना इतरही काही सुविधा मिळू शकतात हे तुम्ही जाणता…
-
उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का – रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई – “महायुतीच्या निर्णयांचा रवींद्र वायकर यांच्यावर परिणाम झालाय. याचा मला आनंद वाटतोय. देशात विकासाचं पर्व आहे, जगभरात आदरानं नाव देशाचं घेतलं जातं. मतदारांना न्याय देणं अपेक्षित असतं, प्रश्न सोडवणे आवश्यक असतं म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे”,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
मोदींच्या विरोधात मराठा उमेदवार उभा करण्याची सकल मराठा समाजाची घोषणा
सोलापूर : ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाने आता आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारचे नाक दाबण्याचे ठरवून असून त्याचाच भाग म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार ऑनलाइन अर्ज भरणार आहेत. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड हजार मराठा उमेदवार अर्ज भरणार आहेत. याबाबतचा निर्णय रविवारी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या…
-
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणाली मार्फत लोकार्पण
कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, दि.१०, (जिमाका): देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
-
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा मानकरी – महिलांच्या स्पर्धेत रेखा शिंदे, सुनंदा सातुले अव्वल
मुंबई, दि. १० (क्री.प्र.)- मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताने संतोष भरणकर आणि उबेद पटेल या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. परब फिटनेसचा भरणकर उपविजेता तर पटेलने तिसरे स्थान संपादले. महिलांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये सुनंदा सातुले तर शरीरसौष्ठवात रेखा…
-
पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली
मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात…
-
भाजपच्या १२ खासदारांचे तिकीट कापणार ?
मुंबई | -महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा…
