एस टी संपात सरकार आक्रमक आजपासून कारवाईला सुरुवात
मुंबई/ सरकारने देऊ केलेली अंतरिम पगारवाढ नाकारून संप सुरूच ठेवल्याबद्दल आता सरकार चिडले असून आता प्रवाशांच्या हिताकडे लक्ष देऊन एस टी बस सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे कामावर न परतणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर आता निलंबन नव्हे तर बडतर्फिची कारवाई शुक्रवार पासून सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान एस टी कामगारांनी आता सदाभाऊ…
