कांद्याचा वांदा लवकरच मिटणार
केंद्र सरकार २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणारदिल्ली – निर्यात शुल्कातील ४० टक्के दरवाडीच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आता २४१० रुपये दराने २ लाख मॅट्रिक टॅन कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांद्याचा वांदा लवकरः संपणार आहे.कांद्याच्या प्रश्नावर एकीकडे राज्याचे कृषीमंत्री धावत दिल्लीत आले. वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्याशी त्यांची भेटही झाली. पण…
