मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
