महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी?ओणम मुळे केरळ मध्ये पाच दिवसात दीड लाख रुग्ण वाढले
मुंबई/सनावराच्या दिवसात अधिक खबरदारी घेतली नाही तर काय घडू शकते याचा प्रत्यय केरळ मध्ये आला असून तेथे ओणम सण साजरा करताना झालेल्या गर्दीमुळे अवघ्या पाच दिवसात दीड लाख करोना रुग्ण वाढलेत म्हणूनच आता महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे .कगेताची तिसरी लाट तोंडावर असल्याने सणासुदीच्या काळात आवश्यक ते निर्बंध घाला अशा…
