मंदीची अमेरिकेत नांदी; भारताला सुवर्णसंधी!
करोना नंतरच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सर्व देशांना भरपूर आर्थिक फटके बसले. २०२२ च्या प्रारंभी सुरु झालेल्या युक्रेन व रशिया युद्धापोटी संपूर्ण जग वेठीला धरले गेले. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अन्य सर्व देशांच्या तुलनेत उजवी आहे. त्यामुळे भारताला जी-२० देशांचे अध्यक्षपद मिळण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवर भारताकडे नेतृत्वासाठी पाहिले जात…
