बाटलीबंद पाण्यात व्हायरस ?
मे महिन्यात कडक उन्हाळा आणि अशावेळी उन्हाच्या झळांनी सर्वच कासावीस होत असतात.मुंबईत यावेळी तापमानाचा पारा ४५ च्या पार झालेला असतो.अशावेळी मुंबई महापालिकाही मु़ंबईकरांना, गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असा सावधानतेचा इशारा देत असते.त्याचबरोबर तहान लागलेली नसली तरीही किमान ६ ते ७ लिटर पाणी पिण्याचा सल्लाही देत असते.अतिउष्म्यामुळे अंगाची लाहिलाही होत असते. याचबरोबर घशालाही कोरड रडत असते.त्यामुळे…
