अर्थसंकल्प मोठा पण पैशाचा तोटा
मुंबई/ एखादी सुंदर मुलगी पटवल्यावर तिला लग्नाचे वचंन देताना तुला लग्नानंतर सोन्याने मडवीन,बंगला घेईन गाडी घेइन पैठणी साड्या घेईन अशी आश्वासने खिशात विष खायला पैसा नसला तरी द्यावी लागतात .महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे सुधा तसेच आहे महाराष्ट्रावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसा नाही तरीही अर्थसंकल्प मोठ मोठी आश्वासने देण्यात आली आहेत . या…
