मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.
Similar Posts
आझाद मैदानातील होमगार्डच्या आंदोलन चिघळणार
मुंबई – आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात होमगार्डच्या आंदोलन सुरु आहे मात्र सरकारी पातळीवर अजूनही या आंदोलनाची पुरेशी दाखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहेविविध मागण्यांसाठी होमगार्ड जवानांचे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे. विविध सण, उत्सव, मिरवणुका, गणेशोत्सव, जत्रा, मोर्चे, निवडणूक, संप, नैसर्गिक आपत्ती, भूकंप अशा वेळी पोलिसांबरोबर…
शिंदेची भाजपच्या काव्यावर मात – नाशिकसह ठाणे , कल्याणही मिळवले
ठाणे – गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे , कल्याण आणि नाशिक या तीन जागा कोणाला मिळणार यावर जो चर्चेचा काथ्याकुट सूर होता तो आता संपला आहे कारण शिंदेनी आपल्या मुत्सदी पानाच्या बळावर या तिन्ही जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे आता नाशिक मधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे, कल्याण मधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व ठाण्यातून माजी…
वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरी दहा जखमी
मुंबई/आज वांद्रे रेल्वे टर्मिनस च्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन दहा जण जखमी झाले या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अडबडून जागे झाले असून पुढील 13 दिवसांपर्यंत सीएसटी दादर ठाणे कल्याण पुणे नागपूर या सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहेउत्तर भारतात छटपूजन निमित्त मोठ्या संख्येने लोक जातात परंतु दोन दोन महिने रिझर्वेशन…
गुरू पौर्णिमा
गुरुर ब्रह्मा गूरुर विष्णूगूरूर देवो महेश्वरा!गुरू साक्षात परब्रह्मतस्मेय श्री गुरुयेंनमा!गुरू पौर्णिमा!याला व्यासपौर्णिमा ही म्हणतात.हिंदू धर्मात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.पौराणिक अख्यायिके नुसार भगवान शिव शंकराने सर्व ऋषी मुनिना जे ज्ञानार्जन दिले त्याच्या सन्मानार्थ गुरू पौर्णिमेचा हा दिवस पाळला जातो.तशा गुरू पौर्णिमेच्या बाबत इतर अनेक आख्यायिका आहेत पण गुरूचे पूजन, गुरूचे स्मरण आणि गुरूचे नमन…
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला १५०० दिंड्याना दिले ३ कोटी
मुंबई – आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. परतवारीपूर्वीच याची पूर्तता झाल्याने लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ह.भ.प. अक्षय…
योगी बाबांनी आणलेल्या यूपी धर्मांतर कायद्यात चांगूर बाबा आणि त्यांचे शिष्य खूप अडचणीत येतील
. हे कलम प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब घेतील! या अहवालात समजून घ्याउत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि आग्रा येथून बेकायदेशीर धर्मांतर उघडकीस आल्यानंतर योगी सरकारची कारवाई सुरूच आहे. मास्टरमाइंड चांगूर बाबा, अब्दुल रहमान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध यूपी धर्मांतर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. • चांगूर बाबा, अब्दुल रहमान सारख्या अवध धर्मांतराच्या प्रमुखांवर सरकारची कडक भूमिका• त्या सर्वांवर…
