मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.
Similar Posts
भिखार ..! अब्दुल सत्तरच्या राजीनाम्याची मागणी
सिल्लोड/ शिंदे शिवसेना पक्षातील फुटीर आमदार आणि सध्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द म्हणताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादीने काल संपूर्ण महाराष्ट्रात सत्तार याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले .त्याच्या फोटोला जोडे मारून त्याचे पुतळे जाळले तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील बंगल्यावर तुफान दगडफेक करून त्याच्या…
ध्वनी प्रदूषण याची तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई/विविध धार्मिक उत्सव तसेच रस्त्यावरील मंडप आणि मशिदींवरील भोंगे यांच्यातून होत असलेले ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन उद्या मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती २०१६ मध्ये या जनहित याची केवळ सुनावणी होऊन सरकारने यावर कठोर उपाययोजना कराव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावली करण्यात…
चिल्लरांच्या गाड्या काय फोडता फडणवीस , शिंदे , शरद पवार , ठाकरेंच्या गाड्या फोडा ! प्रकाश आंबेडकरांचे आव्हान
मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…
ऐन दिवाळीत गुजरातमध्ये राजकीय धमाकाजुने मंत्रिमंडळ बरखास्त आज नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार
अहमदाबाद/ मोदींच्या गुजरातमध्ये विरोधकांची ताकत वाढत चालली आहे.विसावदर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपतील सर्व दिग्गजांनी प्रयत्न करूनही आपच्या गोपाल इटलीया यांना पराभूत करू शकले नाहीत.हा पराभव पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लाला होता त्यामुळे मंत्रिमंडळातील सर्व जुन्यवमंत्र्याणाचावून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचाच निर्णय घेण्यात आला.त्यामुळे मुख्यमंत्री सोडून सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले .शुक्रवारी नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असून त्यात…
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
राष्ट्रपतींच्या निर्णयाला तामिळनाडू सरकारचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
नवी दिल्ली/वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत तामिळनाडू सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी, तामिळनाडू सरकारने एक विधेयक मांडले होते ज्यामुळे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ची आवश्यकता रद्द झाली असती. तथापि, राष्ट्रपतींनी या विधेयकाला स्थगिती दिली होती, ज्याला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.तामिळनाडू सरकारने न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, आणि…
