मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.
Similar Posts
कुंभ मेळ्यातील तंबूत आग अनेक तंबू जाळून खाक
प्रयागराज – उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९…
दिशा सालियांन प्रकरण- राणे पिता पुत्रंच्या अंगाशी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव
मुंबई दिशा सलीयांन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे विधान करणे राणे पिता पुत्रांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणात गुन्हा दखल होऊन अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे सुधा होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशाच्या मृत्यू बाबत बोलताना,…
समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक-परिवहन मंत्री एस टी संपाची कोंडी कायम
मुंबई/ काल एस ती कामगार संघटना आणि परिवहन मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली मात्र त्यात झालेल्या चर्चेनंतर सुधा संपाची कोंडी फुटू शकली नाही संपकर्यानी कामावर परतावे त्यांच्या मागणीसाठी न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहेे. त्या समितीचा अहवाल आम्हाला बंधनकारक आहे टी समिती सर्व अभ्यास करून विलिनीकरण बाबत निर्णय घेणार आहे त्यामुळे समितीचा अहवाल येई…
पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम…
साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणीला पैसे मिळणार”
मुंबई/लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे अजिबात थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही दिली आहे कालच त्यांनी साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही केली त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्यांचा ठरलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीत परतुरचे माजी आमदार…
राज्य वस्तू संग्रहालयाबाबत तरुणांच्या संकल्पना मागवा ! -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची सूचना
मुंबई, : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभे राहणारे राज्य वस्तू संग्रहालय कसे असावे, याबाबत राज्यातील तरुणांच्या नवनवीन संकल्पना समजून घेणे आवश्यक असून त्यासाठी स्पर्धा आयोजन करावे, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज येथे केली. जागतिक वारसा व संग्रहालय दिनानिमित पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय…
