मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.
Similar Posts
भूखंड विक्री योजनांतील अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सिडकोचा सकारात्मक निर्णय
नवी मुंबई, दि. २१ : सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये (Deserving Cases) अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सकारात्मक…
पोलीस असल्याची बतवाणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई पोलीस असल्याची बतवाणी करून एका अल्पवयीन मुलीवर भरदिवसा बलात्कार करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.विष्णु सुभाष भांडेकर (वय २५) व आशिष प्रकाशचंद गुप्ता (वय ३२)अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावे आहेत.शुक्रवारी दुपारी ३.३०च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ पश्चिम येथे दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीला पोलीस असल्याची धमकी दिली आणि…
उन्मत्त कट्टरपंथी आणि पोकळ निधर्म वाद!
भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून…
महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेतमहाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या…
पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त सरकारकडून दिवाळी भेट
दिल्ली/ आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एन दिवाळीच्या तोंडावर सरकारने पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपये प्रतीलाईटर स्वस्त करण्यात आले आहेगेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल चां दरात सतत वाड होत होती त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११३ तर डिझेल १०६ रुपये लिटर झाले होते त्यामुळे महगाईचा भडका उडाला होता परिणामी लोक सरकारवर नाराज होते…
कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
