मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.
Similar Posts
यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर…
बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन! – राष्ट्रपती पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली
मुंबई/बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी ९.३०च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला….
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला! मुंबईत शिंदेसेना ९० तर भाजपा १३७ जागा लढवणार
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवेसना यांचं जागावाटप ठरलं आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप १३७ जागा लढेल. तर, एकनाथ शिंदेंची शिवेसना ९० जागांवर निवडणूक लढणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झालं आहे. , शिवसेना, आरपीआयची महायुतीची चर्चा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना- शिंदे गट न्यायालयीन लढाईचा फैसला लांबणीवर
दिल्ली / शिवसेनेतील 16 फुटीर पात्र की अपात्र तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर आता सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला निकाल देणार आहे मात्र या प्रकरणावर गेल्या 2 महिन्यापासून तारीख पे तारीख पडत असल्याने शिंदे गटाचे मंत्री मागे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय यायला 5 वर्ष लागतील ते खरेच की काय असा आता लोकांना संशय…
मुंबई महापालिकेचं ७४३६६ कोटींचा अर्थसंकल्पवाहतूक विभागासाठी ५१०० कोटींची भरीव तरतूद
देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बीएमसीकडून पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४,३६६ कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. या बजेटमधील तब्बल ५१०० कोटींचा निधी हा मुंबईतील वाहतूक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहतूक विभागासाठी बीएमसीकडून जेवढा निधी मंजूर करण्यात आला आहे,…
