मुंबई/ शिक्षक भरती परीक्षेसह म्हाडाच्या नोकर भरती परीक्षेचे पेपर फोडून मालामाल झालेला शिक्षण परिषदेचा घोटाळेबाज आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी निलंबित केले आहे
सुपे यांनी पेपर फुटीचे मोठे रॅकेट चालवून करोडो रुपये कमावले त्याचा पेपर फोडणाऱ्या १४ टोळ्या बरोबर संबंध होता त्याच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने मिळाले तर त्याच्या मेव्हण्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत २कोटींची रोकड तर दीड किलो सोन्याचे दागिने मिळाले आता सुपेला निलंबित करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे
Similar Posts
खासदारकी पाठोपाठ राहुल गांधींचे घरही जाणार
दिल्ली -एका वादग्रस्त विधानाप्रकारणीराहुल गांधी याना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकीची गेली त्यामुळे त्यांना दिल्लीतील घर खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे खासदारकी बरोबर त्यांचे घरही जाणार आहेगुजरात मधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल२०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते….
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी तारीख पे तारीख सुरूच -प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी करीत आहेत . त्यांच्या सुनावणीनंतर न्यायालय निकाल देईल मात्र हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे काल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वकीलांनी त्यावर युक्तीवाद केला. परंतु,चार वाजल्यामुळे त्यांचा युक्तीवाद…
शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मागे घेणार ?
मुंबई – मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकरी प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याने आज हा मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या…
सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथून अपहरण झालेल्या शाळकरी मुलाचा अमानुष खून मृतदेह सापडला,,, नरबळीचा संशय
कोल्हापूर,,, कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथून मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आजोबाच्या घरातून अफरण करण्यात आलेल्या सात वर्षीय शाळकरी मुलाचा अनोळखी व्यक्तीने खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीला आल्याने कागल तालुकासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे वरद रवींद्र पाटील वय7 राहणार सोनाळी तालुका कागल असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे खंडनी वसुली की नरबळी…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध…
