मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहे
दरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे पण करोना नंतर दिवाळी गोड झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केलाय
Similar Posts
दक्षिण कोरियात चेंगराचेंगरीत 150 लोक ठार
सेऊल/ दक्षिण कोरियाची राजधानी सेवूल येथे हेलॉइन उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 लोकांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत .हेलोईन उत्सव हा दक्षिण कोरियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल त्यासाठी हॅमिल्टन हॉटेल परिसरात हजारो लोकांची गर्दी झाली होती . पण हा मार्केट परिसर आहे इथले रस्ते अरुंद आहेत आणि त्याच्या दुतर्फा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयफडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री
मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते नव्या सरकारच्या सतास्थापनेत मुख्य सुत्रधार फडणवीस होते त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे .शिंदेंच्या बंडा पासून त्या सर्व आमदारांना बडोदा,गोहाती आणि आता गोव्यात…
कोरोनाग्रस्तांना वाली कोण?
’भीक नको पण कुत्रा आवर’च्या धर्तीवर ’उपचार नको पण हॉस्पिटलांना आवरा’ म्हणायची वेळ आता कोरोनाग्रस्तांवर आली आहे. हो! कोरोनाग्रस्तच. दुष्काळग्रस्त, प्रकल्पग्रस्त असतात तसे हे कोरोनाग्रस्त. कोरोनाच्या नावाखाली यांची अक्षरश: पिळवणूक चाललीय. यातील काही कोरोनाचे रुग्ण असतील. काही नाहीत. संसर्ग असला तरी अनेकांना लक्षणेही नाहीत. आजाराचा त्रास नाही. पण उपचार मात्र जीवघेणे. खर्च संपूर्ण कुटुंबाला भिकेला…
केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
अरबी समुद्रात वादळी वारे मुंबईसह ११ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई/ सध्या वातावरणात विलक्षण बदल होत असून पुढील २४ तासात अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने मुंबईसह ११जिल्ह्यांना हवामान खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहेवादळी वाऱ्यांमुळे उंच लाटा उसलण्याची तसेच किनारपट्टीवर आणि पावसाची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे मुंबईसह ठाणे ,पुणे ,अहमदनगर,धुळे नंदुरबार आदी ११ जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला…
