मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहे
दरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे पण करोना नंतर दिवाळी गोड झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केलाय
Similar Posts
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू -पोलिसांचा मनसेला शह राज ठाकरेंची सभा रद्द ?
औरंगाबाद – भोंगा आणि हनुमान चालीसा वरून संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच पोलीस प्रशासनाने 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क…
भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवाशांचा आक्रोश..
भिवंडी दि 11- भिवंडीची यंत्रमाग उद्योग आणि गोदामांची नगरी म्हणून ओळख असून मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार सह बहुसंख्य शहरातून दररोज हजारो कामगार, व्यापारी भिवंडीत येत असतात मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू करून दिड वर्षांपासून ट्रेन बंद असून कोरोनाचा धोका कमी झाल्याने बहुसंख्य ठिकाणी ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत मात्र भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या…
निलंबनाच्या कारवाईमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये भीती -न्यायालयाच्या नाराजिनंतरही संप सुरूच!
मुंबई/राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून गेल्या १५दिवसांपासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयांच्या नाराजीनंतरही सुरूच आहे.काल या संपाबबत न्यायालयाने अंतरिम आदेश देताना जे एस टी कामगार कामावर परतत आहेत त्यांना अडवू नका अशी सक्त ताकीद एस टी कामगारांना दिली आहेकाल मुंबई उच्च न्यायालयात एस टी कर्मचाऱ्यांना ऱयांच्या संपाबाबात न्या. राम कोटक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी…
त्रिपुरा येथील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद अल्पसंख्यांकांच्या मोर्चाला हिंसक वळण
मालेगाव/ त्रिपुरा येथील रॅली मध्ये मोहंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काल महाराष्ट्रातील नांदेड,अमरावती आणि मालेगाव या तीन शहरात काढण्यात असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात यात काही मोर्चे करी आणि पोलीस ही जखमी झाले आहेत,त्रिपुरा मधील रॅलीत नेमके काय घडले याची माहिती न घेता पैगंबरांच्या अपमानाचा…
