मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहे
दरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे पण करोना नंतर दिवाळी गोड झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केलाय
Similar Posts
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी अफाट गर्दी
मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
तडकाफडकी बदली नाटयाला … राजकीय कुरघोडीची किनार
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार सहायक अभिंयता चंदन डोंगरे याचा बदली आदेश सोमवार दिंनाक 6/4/2021 रोजी दुपारी आला आणि त्याच दिवशी सध्यांकाळी त्यानी आपला पदभार प्रभागाच्या आयुक्तांकडे सोपवून संध्याकाळी ई प्रभागातून निघून गेले. दुसर्या दिवशी घाटकोपर येथील आपरेशन विभागातील पदावर रूजू झाले. या तडकाफडकी बदली नाटयामुळे ई प्रभाग घनकचरा विभागात प्रंचड खळबळ माजली. प्रभागातील दुय्यम अभिंयता, जे.ओ,…
पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केलीऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे…
यंदा गरिबांची दिवाळी गोड होणार – फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज शंभर रुपयात
मुंबई – सध्या महागाईने शिखर गाठलेले आहे. घरगुती वापराच्या गॅस पासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या दरात वाढ होत आहे . त्यामुळे सणासुदीच्या काळात गोर गरीब जनतेची मोठी आर्थिक कुचंबणा सुरु होती. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच चणाडाळ,खाद्य तेल,रवा आणि साखर या फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज रेशन दुकानांवर फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दारिद्रयरेषेखालील…
