दसरा मेळाव्यात उद्वव ठाकरे यांच्या तिखट तिरंदाजी मुळे भाजपा नेते चांगलेच घायाळ झाले असून उद्वव ठाकरे यानी दसऱ्याचा शिमगा केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला तसेच त्यांचे भाषण हा चेष्टेचा विषय असल्याचे म्हटले आज त्यांना भाषणात हिंदुत्व आठवल पण शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवलीय त्यांच्या मदतीबाबत काय यावर मात्र ते काहीच बोलले नाही असेही पाटील म्हणाले
Similar Posts
बेकायदा धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाकडे १०० कोटींची संपत्ती ४०: इस्लामी देशात दौरा
लखनौ/उत्तर प्रदेश एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी बलरामपूर जिल्ह्यातील जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला अटक केली आहे. रस्त्यावर अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबाकडे 100 कोटींची संपत्ती सापडली. अटकेनंतर धर्मांतराचे मोठ रॅकेट उघडकीस आले. छांगुर बाबाचा महाकाड पाहून पोलिसही हादरले आहेत. हा बाबा हिंदू तरुणीचे अत्यंत भयानक पद्धतीने धर्मांतर करायचासूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांतराच्या बेकायदेशीर…
नंदुरबार मधील शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग
नंदुरबार – बदलापूर मधील शाळेतल्या चिमुकल्या विध्यर्थीनींच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच नंदुरबार मध्ये एका शाळेत पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहनंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक
मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट जप्त करून थेट मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला च धडक दिली आहेठाणे येथील वर्तक नगर मध्ये असलेल्या नीलांबरी सोसायटी मधील पुष्पक ग्रुपचे फ्लॅट आहेत .त्यातील11 फ्लॅट हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे आहेत असे ई…
भारतात लोकसंख्येचा स्फोट चीनलाही मागे टाकले
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताने चीनला मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने जागतिक लोकसंख्या अहवालजाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या १४२८. ६ मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२५. ७ मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा२. ९ मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी…
शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी आपल्या भाषणात मोदींची तारीफ करून दोन्ही दगडावर आपले पाय भक्कम आहेत हे दाखवून दिले पवारांनी आपल्या भाषणात सांगितले की १८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली….
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
