दसरा मेळाव्यात उद्वव ठाकरे यांच्या तिखट तिरंदाजी मुळे भाजपा नेते चांगलेच घायाळ झाले असून उद्वव ठाकरे यानी दसऱ्याचा शिमगा केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला तसेच त्यांचे भाषण हा चेष्टेचा विषय असल्याचे म्हटले आज त्यांना भाषणात हिंदुत्व आठवल पण शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवलीय त्यांच्या मदतीबाबत काय यावर मात्र ते काहीच बोलले नाही असेही पाटील म्हणाले
Similar Posts
आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचा महामोर्चा! संघर्षाचा निर्धार
नागपूर/ नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही…
कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय जारी
मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी १०० टक्के शिक्षण शुल्क संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार – धैर्यसिंग मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत
माडा – भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आपण शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धैर्यशील मोहिते…
हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगरा चेंगरी ६ ठार
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना घडली. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनसा देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रविवारी, २७ जुलै २०२५ रोजी ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या…
दहावीचा निकाल ९४.१० टक्के
मुंबई/ एरव्ही जून महिन्यात वा मे च्या शेवची लागणारे दहावी,बारावीचे निकाल यावर्षी प्रथमच मे महिन्यात आणि ते ही पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात लागले. ५ मे रोजी १२ वी,तर त्यानंतर दोनच आठवड्यात आज (ता.१३) दहावीचा निकाल लागला.तो ९४.१० टक्के असून गेल्या वर्षापेक्षा पावणे दोन टक्याने कमी आहे.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा पावणेतीन टक्के जास्त आहे.तर,गतवर्षाप्रमाणे यावेळीही…
