दसरा मेळाव्यात उद्वव ठाकरे यांच्या तिखट तिरंदाजी मुळे भाजपा नेते चांगलेच घायाळ झाले असून उद्वव ठाकरे यानी दसऱ्याचा शिमगा केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला तसेच त्यांचे भाषण हा चेष्टेचा विषय असल्याचे म्हटले आज त्यांना भाषणात हिंदुत्व आठवल पण शेतकऱ्यांची काय अवस्था करून ठेवलीय त्यांच्या मदतीबाबत काय यावर मात्र ते काहीच बोलले नाही असेही पाटील म्हणाले
Similar Posts
भाजपच्या १२ खासदारांचे तिकीट कापणार ?
मुंबई | -महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा…
महायुतीत फोडाफोडीचे राजकारण सुरू
।मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढवतील असे मुख्यमंत्री सांगत असतानाच आता महायुती मधील तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे आजी माजी नगरसेवक आणि स्थानिक नेते फोडण्याचे काम सुरू झाले आहे.. खास करून शिंदे गटाच्या नेत्यांवर अजितदादा आणि भाजपचा डोळा आहे त्यामुळे शिंदे गटातील नाराज भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.त्याची सुरुवात कोल्हापूर…
शिवसेनेच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
मी ६ तारखेला बारसूला जाणारच
उद्धव ठाकरेंनी राणेंचे आव्हान स्वीकारलेमुंबई – मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज विचारला. बारसूतल्या लोकांना मी भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आव्हान स्वीकारलं. मुंबईतल्या बीकेसीतली जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली असं ते म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे…
कुठे गेली सरकार मधील मंत्र्यांची संवेदनशीलता? दिवाळी समेंलनात कमाल अटम डान्सची धमाल
परळी/ महाराष्ट्रात शेतकरी उपाशी मरतोय,एस टी कामगारांचा संप सुरू झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची हालत खराब झालेली आहे .अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला मदत करून आपली जबाबदारी पार पाडयाची ऐवजी एका मंत्र्याने चक्क आपल्या मतदार संघात दिवाळी निमित्त स्नेह संमेलन आयोजित करून त्यात चक्क सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला आणि सपनाने एकापेक्षा एक अटम डान्स करून कार्यक्रमात…
पुढील मकरसंक्राती पर्यंत ठाकरे – फडणवीस एकत्र येणार – आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा
अमरावती – विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. शिवाय जो आक्रमकपणा होता तोही थोडासा मावळला आहे.त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा युती होणार, अशा चर्चा असातानाच ‘ पढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय…
