मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या उत्कृष्ट संसदपटू असून सध्या त्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत . रजनी पाटील यांचे अगोदर विधांनपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत नाव होते . मात्र ही यादी रखडल्याने आता रंजनी ताईना राज्यसभेची उंमेदवारी देण्यात आली येत्या 4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 21 सप्टेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे .
Similar Posts
माजी आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता ईडी कडून जप्त
पुणे- शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी रुपयाची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय -(ईडी) कडून जप्त करण्यात आली. ठेवीदारांची 71 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर गदा आणली. गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. काळा पैसे हस्तांतर कायद्यांतर्गत…
अनिल देशमुख यांना अखेर अटक
मुंबई/राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात १३तासांच्या चौकशी नंतर ई डी ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून देशमुख यांना मुद्दाम अडकवण्याचा आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे .अनिल देशमुख यांना ई डी कडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयात आपली…
महर्षी दयानंद कॉलेज कला. १९८७/८९ तर्फे कोकण वासियांना मदतीचा हात
मुंबई-(किसन जाधव) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये कोकणातील नद्यांना पूर येवून अनेक गावे पाण्याखाली गेली तसेच काही ठिकाणी भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वितहानी झाली त्यामुळे कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाखो लोक विस्थापित झाले आहे. सरकारने त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले असले तरी आज या विस्थापितांना अंगावरच्या कपड्या खेरीज काहीच राहिलेले नाही…
अजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा
मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठीअजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत….
गांधी आणि मनुवादी!
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
