मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या उत्कृष्ट संसदपटू असून सध्या त्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत . रजनी पाटील यांचे अगोदर विधांनपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत नाव होते . मात्र ही यादी रखडल्याने आता रंजनी ताईना राज्यसभेची उंमेदवारी देण्यात आली येत्या 4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 21 सप्टेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे .
Similar Posts
महाराष्ट्रतील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम..
भिवंडी दि 11(प्रतिनिधी ) स्व:कमाईतून सामाजिक बांधीलकी जपणारी भारतातील एकमेव अग्रगण्य शैक्षणिक व सामाजिक संस्था जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून यंदाही आपल्या बाप्पाच्या आगमनाला कोरोना नावाचं संकट हे आहेच परंतु आपल्या बाप्पाचे स्वागत आपण खूप जल्लोषात करणार ह्याची खात्री आहे.. म्हणूनच गणेश भक्तांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था घेऊन येत आहे घरगुती गणपती…
साताऱ्यात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली .शिंदे यांचा फक्त एका मतांनी पराभव झाला हा जिव्हारी लागल्याने दगडफेक केल्याचे सांगितले जाते. शिंदे च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
औरंगाबाद , उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राची मंजुरी
दिल्ली- माविआ सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान…
यंदा गरिबांची दिवाळी गोड होणार – फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज शंभर रुपयात
मुंबई – सध्या महागाईने शिखर गाठलेले आहे. घरगुती वापराच्या गॅस पासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या दरात वाढ होत आहे . त्यामुळे सणासुदीच्या काळात गोर गरीब जनतेची मोठी आर्थिक कुचंबणा सुरु होती. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच चणाडाळ,खाद्य तेल,रवा आणि साखर या फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज रेशन दुकानांवर फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दारिद्रयरेषेखालील…
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार
मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून…
