मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या उत्कृष्ट संसदपटू असून सध्या त्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत . रजनी पाटील यांचे अगोदर विधांनपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत नाव होते . मात्र ही यादी रखडल्याने आता रंजनी ताईना राज्यसभेची उंमेदवारी देण्यात आली येत्या 4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 21 सप्टेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे .
Similar Posts
ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत
ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहेमनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष…
पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला
मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
धर्माची ठेकेदारी
भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे पण 2014 नंतर इथली परिस्थिती बदलत चालली आहे देशात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे एकीकडे जिहादी मुसलमान तर दुसरीकडे कट्टरपंथी हिंदुत्ववादी या दोघांमध्ये शांततेने जीवन जगणाऱ्या इतर धर्मियांचे जगणे मुश्कील झाले आहे त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम धर्मातील कट्टरपंथी लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी निर्णायक पण कायद्याच्या चौकटीत राहून यांचा…
विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
